Tuesday, September 15, 2026
Homeदेश-विदेशब्राह्मणवादी वर्चस्व अन् गायींची भलाई; केरळच्या मुख्यमंत्र्यांचा सनातन धर्मावर हल्लाबोल, महाभारतावरही...

ब्राह्मणवादी वर्चस्व अन् गायींची भलाई; केरळच्या मुख्यमंत्र्यांचा सनातन धर्मावर हल्लाबोल, महाभारतावरही टीका

[ad_1]

केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी शिवगिरी यात्रेला संबोधित करताना सनातन धर्म आणि जातीव्यवस्थेवर जोरदार हल्ला चढवला. सनातन धर्म हा वर्णाश्रम धर्माचा अविभाज्य भाग असून तो चातुर्वर्ण पद्धतीवर आधारित असल्याचे त्यांनी म्हटले. वर्णाश्रम धर्म हा वंशानुगत व्यवसायांचा गौरव करतो, परंतु श्री नारायण गुरुंनी या आनुवंशिक व्यवसायांना आव्हान दिले. अशा परिस्थितीत गुरूंना सनातन धर्माचे समर्थक कसे म्हणता येईल?

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments