
Bangladesh Crisis : बांगलादेशातील बिघडलेल्या परिस्थितीमुळे भारताची चिंताही वाढली आहे. शेख हसीना यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेश भारताचा चांगला मित्र होता. दोन्ही देशाच्या सुमारे ४ हजार किमीच्या सीमारेषेबाबतही भारत जवळपास निश्चिंत होता. मात्र, आता परिस्थिती बदलणार आहे.
Source link