
Mumbai News :खालापूरला पिकनिकला गेलेल्या मुंबईतील वांद्रे येथील रिझवी कॉलेजच्या ४ विद्यार्थ्यांचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. कॉलेजचे ३७ विद्यार्थी-विद्यार्थिनी पिकनिकला गेले होते.

Mumbai News :खालापूरला पिकनिकला गेलेल्या मुंबईतील वांद्रे येथील रिझवी कॉलेजच्या ४ विद्यार्थ्यांचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. कॉलेजचे ३७ विद्यार्थी-विद्यार्थिनी पिकनिकला गेले होते.