
असा आहे निवडणूक कार्यक्रम
या निवडणूका ३६ जूनला होणार आहे. २६ तारखेला विधानपरिषद निवडणुकीचे मतदान होणार असून १ जुलै रौजी निकाल जाहीर केला जाणार आहे. दोन पदवीधर व दोन शिक्षक मतदारसंघांसाठी ही निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी इच्छूक उमेदवारांना ३१ मे ते ७ जून या काळात उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. तर १० जूनपर्यंत आलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी केली जाणार आहे. तर १२ जून रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख आहे.