
महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत मोठा रेल्वे अपघात झाला आहे. लोकलमधून पडून ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली. लोकलमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते, अशी माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत मोठा रेल्वे अपघात झाला आहे. लोकलमधून पडून ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली. लोकलमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते, अशी माहिती समोर आली आहे.