Sunday, August 16, 2026
Homeदेश-विदेशSatyendra Das on Ram Mandir | राम मंदिर उद्घाटन निमंत्रणावरून राजकारण तापले;...

Satyendra Das on Ram Mandir | राम मंदिर उद्घाटन निमंत्रणावरून राजकारण तापले; पुजारी सत्येंद्र दास यांनी केला मोठा खुलासा, म्हणाले; “राम मंदिराचे निमंत्रण त्यांनाच दिले जाते ज्यांना….” | Navarashtra (नवराष्ट्र)

Satyendra Das on Ram Mandir | राम मंदिर उद्घाटन निमंत्रणावरून राजकारण तापले; पुजारी सत्येंद्र दास यांनी केला मोठा खुलासा, म्हणाले; “राम मंदिराचे निमंत्रण त्यांनाच दिले जाते ज्यांना….” | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

राम मंदिर उद्घाटन निमंत्रणावरून राजकारण तापले; पुजारी सत्येंद्र दास यांनी केला मोठा खुलासा, म्हणाले; “राम मंदिराचे निमंत्रण त्यांनाच दिले जाते ज्यांना….”

राम मंदिर न्यूज : राम मंदिराचे उद्घाटन 22 जानेवारीला होणार आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण अद्यापही पाठवले नसल्याचे विरोधी पक्षातील अनेक नेत्यांचे म्हणणे आहे. भाजप राम मंदिरावर राजकारण करीत आहे.

Ayodhya Ram Mandir : अयोध्येत 22 जानेवारीला होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यापूर्वी निमंत्रणाचा वाद संपताना दिसत नाहीये. आता श्रीरामजन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनीही या वादात प्रवेश केला आहे. 22 जानेवारीला मंदिराच्या भव्य अभिषेकाचे निमंत्रण जे रामभक्त आहेत त्यांनाच देण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आचार्य सत्येंद्र दास यांची ही टिप्पणी शिवसेना (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नुकत्याच झालेल्या विधानाला प्रत्युत्तर म्हणून आहे ज्यात त्यांनी म्हटले होते की, त्यांना उद्घाटनाचे निमंत्रण मिळाले नव्हते. उद्धव ठाकरेंसोबतच त्यांनी आपल्याच पक्षाचे नेते संजय राऊत यांच्या वक्तव्याचाही निषेध केला. आचार्य सत्येंद्र दास यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भरभरून कौतुक केले.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments