
दुसरीकडे देशमुख कुटुंबीयांच्या घरात कांचन आजी अनघाला सतत टोमणे मारताना दिसतात. छकुलीकडे लक्ष दे, नोकरी करु नकोस असे कांचन आजीचे म्हणणे आहे. याच्या एकदम उलट अप्पा अनघाला पाठिंबा देताना दिसतात. आता मालिकेच्या आगामी भागात काय घडणार हे जाणून घेण्यासाठी पुढचा भाग पाहावा लागेल.






