
दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-हावडा मार्गावरील कवच हे सुमारे तीन हजार किलोमीटरचे काम या आर्थिक वर्षात पूर्ण होईल, असे वैष्णव यांनी सांगितले. सुवर्ण चतुर्भुजवर धावणाऱ्या गाड्यांवर सर्वाधिक प्रवासी वाहतूक असते, हे लक्षात घेतले पाहिजे.

दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-हावडा मार्गावरील कवच हे सुमारे तीन हजार किलोमीटरचे काम या आर्थिक वर्षात पूर्ण होईल, असे वैष्णव यांनी सांगितले. सुवर्ण चतुर्भुजवर धावणाऱ्या गाड्यांवर सर्वाधिक प्रवासी वाहतूक असते, हे लक्षात घेतले पाहिजे.