
राज्यात आज हवामान विभागाने मुंबईसह ठाण्यासह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व नाशिकसह महाराष्ट्रातील इतर चार जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर पालघर, पुणे आणि सातारा जिल्ह्यांसाठी मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने रेड अलर्ट जारी केला आहे.
राज्यात आज हवामान विभागाने मुंबईसह ठाण्यासह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व नाशिकसह महाराष्ट्रातील इतर चार जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर पालघर, पुणे आणि सातारा जिल्ह्यांसाठी मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने रेड अलर्ट जारी केला आहे.