Monday, August 31, 2026
Homeदेश-विदेशPoverty Line | देशात फक्त 5 टक्के लोक गरीब; ग्रामीण भागात वेगाने...

Poverty Line | देशात फक्त 5 टक्के लोक गरीब; ग्रामीण भागात वेगाने वाढतंय दरडोई उत्पन्न | Navarashtra (नवराष्ट्र)

Poverty Line | देशात फक्त 5 टक्के लोक गरीब; ग्रामीण भागात वेगाने वाढतंय दरडोई उत्पन्न | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

आता देशातील केवळ 5 टक्के लोकसंख्या गरीब आहे, अशी माहिती नीती आयोगाचे सीईओ बीव्हीआर सुब्रमण्यम यांनी उपभोग आणि खर्च सर्वेक्षण अहवाल जारी करताना दिली.

नवी दिल्ली : आता देशातील केवळ 5 टक्के लोकसंख्या गरीब आहे, अशी माहिती नीती आयोगाचे सीईओ बीव्हीआर सुब्रमण्यम यांनी उपभोग आणि खर्च सर्वेक्षण अहवाल जारी करताना दिली. सर्वेक्षणानुसार, देशातील सर्वांत गरीब 5 टक्के लोकांचा मासिक दरडोई ग्राहक खर्च ग्रामीण भागात 1,441 रुपये आणि शहरी भागात 2,087 रुपये आहे.

सुब्रमण्यम यांनी दिलेल्या माहितीत म्हटले की, गरिबीची व्याख्या तेंडुलकर समितीचा एक जुना अहवालानुसार होते. जर आपण या सर्वेक्षणाच्या आकडेवारीसह एकत्र केले तर असे दिसून येते की, भारतात आता फक्त 5 टक्क्यांपेक्षा कमी गरीब आहेत.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments