Friday, September 4, 2026
Homeदेश-विदेशKnowledge : भारतातील हा जिल्हा एकेकाळी होतं राज्य, 90% लोकांना उत्तर माहिती...

Knowledge : भारतातील हा जिल्हा एकेकाळी होतं राज्य, 90% लोकांना उत्तर माहिती नाही!

Knowledge : भारतातील हा जिल्हा एकेकाळी होतं राज्य, 90% लोकांना उत्तर माहिती नाही!

[ad_1]

Which District of India Was State : भारत हा विविधतेने नटलाय. भारतातील प्रत्येक राज्य त्याच्या वेगवेगळ्या महत्त्व आणि वैशिष्ट्यांसाठी ओळखलं जातं. भारतातील लोकांची संस्कृती, वारसा आणि वैविध्य यामुळे ते इतर देशांपेक्षा वेगळे मानले जातात. येथे सर्व धर्माचे लोक एकोप्याने नांदतात. एकमेकांच्या सण-उत्सवात, सुख-दु:खात सहभागी होतात अन् भारतीय संस्कृती केवळ स्थानिक लोकांनाच नाही तर स्थानिकांनाही खूप प्रिय आहे. भारतातील हे सौंदर्य पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. पण भारतातील अनेक जिल्हा आणि राज्यांबद्दल भारतीयांनादेखील माहिती नाहीय. 

भारतातील एक असा जिल्ह्याबद्दल सांगणार आहोत, जो एकेकाळी राज्य होता. 90% लोकांना या प्रश्नाच उत्तर माहिती नाहीय. 

90% लोकांना उत्तर माहित नाही!

होय! तुम्ही बरोबर वाचा… भारतात एक जिल्हा आहे जो पूर्वी राज्य असायचा. स्पर्धा परीक्षांमध्येही हा प्रश्न विचारला जातो अनेक स्पर्ध कितीही हुशार असूनही देऊ शकत नाहीत. अगदी जाणकार विद्यार्थीही याचे उत्तर देऊ शकत नाहीत. मात्र सामान्य ज्ञानाच्या दृष्टिकोनातून देखील उत्तर जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाच आहे. 

कोणता आहे जिल्हा?

तुम्हाला जाणून घ्यायचं आहे या जिल्ह्याच नाव. तर या जिल्ह्याचे नाव कच्छ आहे, जो गुजरातमध्ये आहे. हे 1947 ते 1950 पर्यंत भारताचे राज्य होते. ज्याची राजधानी भुज होती. मात्र 1 नोव्हेंबर 1956 रोजी ते मुंबई राज्याचा भाग बनले. त्याच वेळी, 1960 मध्ये त्याचे दोन भाग झाले. त्यातील काही भाग मुंबईत तर काही भाग गुजरातमध्ये सामील झाला. या जिल्ह्यात 97 लहान नद्या असून त्यापैकी बहुतांश नद्या अरबी समुद्रात वाहतात.

भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे?

गुजरातमधील कच्छ जिल्हा हा भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे. कच्छच्या उत्तरेला आणि वायव्येस पाकिस्तान आणि ईशान्येला राजस्थान राज्य आहे. या जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ 45,674 चौरस किमी आहे, म्हणजे गुजरातच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 23.27 टक्के आहे.

कोणते भारतीय राज्य 3 देशांना स्पर्श करते?

सिक्कीम, पश्चिम बंगाल आणि अरुणाचल प्रदेश ही भारतातील 3 राज्ये आहेत जी तीन देशांनी वेढलेली असून पूर्वेला भूतान, उत्तरेला चीन आणि पश्चिमेला नेपाळ आहे. 

4 राज्यांच्या सीमा जोडलेला जिल्हा कोणता आहे?

उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्हा, ज्याची सीमा 4 राज्यांना स्पर्श करते. मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार आणि झारखंड ही ती चार राज्य आहेत.



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments