
IRCTC Indian Railway : दाट धुके आणि कमी दृश्यमानता यामुळे या हिवाळ्यात गाड्यांच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम होऊन प्रवाशांची गैरसोय होत आहे. अनेकदा गाड्यांना खूप विलंब झाल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. प्रवाशांची ही अडचण कमी करण्यासाठी आता भारतीय रेल्वेने खास व्यवस्था केली आहे.