‘चिमणीने म्हटले इथून पळून जा..’; शाळकरी मुलीने वर्षभरापूर्वीच लिहिली होती लघुकथा; वायनाडमध्ये अगदी तसंच घडलं

0
21
‘चिमणीने म्हटले इथून पळून जा..’; शाळकरी मुलीने वर्षभरापूर्वीच लिहिली होती लघुकथा; वायनाडमध्ये अगदी तसंच घडलं


Wayanad landslide  : केरळमध्ये झालेल्या भूस्खलनात ३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे वर्षभरापूर्वी शालेय मुलीने लिहिलेल्या निबंधातही असाच प्रकारच्या आपत्तीचे वर्णन आहे.



Source link