
गेल्या दोन दशकांत भारतीय नेमबाजांनी जगभरात झेंडा फडकवला आहे, त्यामुळे या खेळाडूंच्या बंदुका खऱ्या आहेत का, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडणे स्वाभाविक आहे. बंदूक खरी असेल तर त्यांना परवाना कोण देतो? तो कसा मिळतो? असेही प्रश्न चाहत्यांना पडले आहेत.
Source link







