
[ad_1]
दरम्यान, वारकऱ्यांना भोजन, वैद्यकीय तपासणी, जनजागृती कार्यक्रम अशा विविध मोफत सेवा शासनातर्फे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. फिरती सार्वजनिक स्वच्छतागृहे, जादा पाणीपुरवठा आणि कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन यासाठी प्रशासनाने आवश्यक ती व्यवस्था केली आहे. ठिकठिकाणी आरोग्य सुविधाही उभारण्यात आल्या आहेत. पुण्याहून दोन्ही पालख्या वेगवेगळ्या मार्गाने जाणार आहेत. संत ज्ञानेश्वर पालखी सोलापूर महामार्गाकडे तर संत तुकाराम पालखी दिवे घाटमार्गे सासवडच्या दिशेने जाणार आहे.
[ad_2]
Source link
