
‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत सावनी तिच्या लग्नासाठी गोखले आणि कोळी कुटुंबीयांकडे राहायला आली आहे. ती आल्यानंतरही शांत बसलेली नाही. मुक्ताच्या आयुष्यात सतत धवळाधवळ करत असते. सागर तिला योग्य वेळी योग्य उत्तरे देताना दिसतो. पण आता या सगळ्याचा परिणाम मुक्ताच्या प्रकृतीवर झाल्याचे दिसत आहे.







