
चिदानंद आपल्या या चित्रपटाबद्दल बोलताना म्हणाले की, ‘आमच्याकडे फक्त चार दिवस होते. मुळात मला हा चित्रपट बनवू नका असं सांगण्यात आलं होतं. हा लघुपट कर्नाटकातील (भारतातील) लोककथांवर आधारित आहे. याच कथा ऐकून आम्ही मोठे झालो, म्हणून मी लहानपणापासूनच ही कल्पना पुढे नेत होतो.’







