Friday, August 28, 2026
Homeदेश-विदेशHeatwave in India | देशातील 15 राज्यांमध्ये तापमान 40 पार; आठ राज्यांत...

Heatwave in India | देशातील 15 राज्यांमध्ये तापमान 40 पार; आठ राज्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा | Navarashtra (नवराष्ट्र)

Heatwave in India | देशातील 15 राज्यांमध्ये तापमान 40 पार; आठ राज्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

heatwave

देशात भीषण उष्मा कायम आहे. हवामान खात्याने बिहार, झारखंड, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, ओडिशा आणि बंगालमध्ये 5 दिवसांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे.

नवी दिल्ली : देशात भीषण उष्मा कायम आहे. हवामान खात्याने बिहार, झारखंड, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, ओडिशा आणि बंगालमध्ये 5 दिवसांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे. याशिवाय उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, ओडिशा, बंगाल आणि तेलंगणामधील काही जिल्ह्यांमध्ये तापमान 42 अंश ते 44 अंशांच्या दरम्यान नोंदवले गेले.

गुजरात, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, हरियाणा आणि दिल्लीमध्ये तापमान 40 ते 42 अंशांच्या दरम्यान आहे. आंध्र प्रदेशातील नंदयाल येथे सर्वाधिक तापमान 44.6 अंश नोंदवले गेले.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments