
देशभरात सगळीकडे निवडणुकीचे वातावरण आहे. सर्व पक्षांकडून लोकसभा निवडणुकीचे उमेदवार जाहीर करण्यात आले. निवडणुकीच्या प्रचाराची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा आहे.
देशभरात सगळीकडे निवडणुकीचे वातावरण आहे. सर्व पक्षांकडून लोकसभा निवडणुकीचे उमेदवार जाहीर करण्यात आले. निवडणुकीच्या प्रचाराची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा आहे. निवडणूक जिकंण्यासाठी प्रत्येक पक्षाकडून तयारी केली जात आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर अनेक केंद्रीय मंत्र्यांनी महाराष्ट्राचा दौरा केला. त्यांच्या या दौऱ्यांवर विरोधकांकडून जोरदार टीका देखील करण्यात आल्या. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानच्या बारमेरमध्ये सभा घेतली. या सभेमध्ये त्यांनी विरोधकांच्या टीकेला प्रतिउत्तर दिले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वत: आले तरी संविधान संपवू शकत नाही









