
बुद्धिबळ विश्वचषकाच्या इतिहासात अंतिम फेरी गाठणारा तो दुसरा भारतीय ठरला. याआधी विश्वनाथन आनंदने हा पराक्रम केला होता. पण अंतिम सामन्यात मॅग्नस कार्लसनकडून प्रग्नानंदाचा पराभव झाला.

बुद्धिबळ विश्वचषकाच्या इतिहासात अंतिम फेरी गाठणारा तो दुसरा भारतीय ठरला. याआधी विश्वनाथन आनंदने हा पराक्रम केला होता. पण अंतिम सामन्यात मॅग्नस कार्लसनकडून प्रग्नानंदाचा पराभव झाला.