Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशManipur Violence : मणिपूरमध्ये ७ महिन्यानंतर इंटरनेट सुरू होताच पुन्हा उफाळला हिंसाचार,...

Manipur Violence : मणिपूरमध्ये ७ महिन्यानंतर इंटरनेट सुरू होताच पुन्हा उफाळला हिंसाचार, १३ जणांचा मृत्यू

Manipur Violence : मणिपूरमध्ये ७ महिन्यानंतर इंटरनेट सुरू होताच पुन्हा उफाळला हिंसाचार, १३ जणांचा मृत्यू

[ad_1]

अधिकाऱ्यांनी सांगितले की, हिंसा भडकलेल्या ठिकाणापासून सुरक्षा दल जवळपास १० किलोमीटर दूर होते. सुरक्षा दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर लीथू गावात १३ मृतदेह आढळले. मृतदेहांजवळ कोणतेही शस्त्रे मिळाली नाहीत. असे वाटते की, मृत व्यक्ती लीथु भागातील नसून इतर कोणत्या तरी क्षेत्रातील आहेत. पोलीस व सुरक्षा दलांकडून मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments