
[ad_1]
मोदी पेशव्यांप्रमाणे व्रतवैकल्यांत गुंतलेत!
‘लडाखमध्ये चीन घुसला आहे. काश्मिरी हिंदूंना त्यांच्या घरी जाता येत नाही. मणिपूर अशांत आहे. कारण पंतप्रधान पेशव्यांप्रमाणे पूजा, व्रतवैकल्ये, अनुष्ठानांत गुंतले आहेत. शिवाजी महाराज हिंदू रक्षक होतेच, पण ते सदैव ‘धर्म’, ‘देव देव’ करीत पूजेला बसले असते तर ते आग्य्राच्या कैदेतून सुटले असते काय व मोगलांना पळवून लावले असते काय?,’ असा सवालही राऊत यांनी केला आहे.
[ad_2]
Source link
