
[ad_1]
Maharashtra Politics : महाराष्ट्रातील निवडणूक निकालानंतर महायुतीच्या नेत्यांमध्ये वादाचा नवा अंक सुरू झाला आहे. राज्यात सरकार स्थापन झाले. यानंतर एकनाथ शिंदे ही मुख्यमंत्री पदावरून नाराज झाले होते. यानंतर खातेवाटपावरून महायुतीच्या नेत्यांमध्ये वाद सुरू होता. विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी तब्बल ३९ मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यांना आता त्यांच्या खातेही वाटण्यात आले आहेत. त्यानंतर आता महायुतीच्या नेत्यांमध्ये पालकमंत्री पदावरून वाद सुरू झाला आहे.
[ad_2]
Source link
