Saturday, August 22, 2026
Homeदेश-विदेशभारतात दहशतवादी हल्ले करणाऱ्या पाकिस्तानात बलोच आर्मीचा अटॅक, सरकारी कार्यालये जाळली, महामार्ग...

भारतात दहशतवादी हल्ले करणाऱ्या पाकिस्तानात बलोच आर्मीचा अटॅक, सरकारी कार्यालये जाळली, महामार्ग रोखला

भारतात दहशतवादी हल्ले करणाऱ्या पाकिस्तानात बलोच आर्मीचा अटॅक, सरकारी कार्यालये जाळली, महामार्ग रोखला

[ad_1]

भारतात दहशतवाद पसरवणाऱ्या पाकिस्तानची स्वतःच्या अंतर्गत संघर्षामुळे वाईट अवस्था झाली आहे. नुकतेच जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा संबंध समोर आला होता. पण ते स्वत: अंतर्गत संघर्षाने त्रस्त आहेत. सिंधमध्ये पाणी वाटपासाठी हाहाकार माजला असून स्थानिकांनी महामार्ग रोखून धरले आहेत. दरम्यान, बलुचिस्तानमधील कलात येथे एक हल्ला झाला आहे. क्वेटा-कराची महामार्ग मोठ्या संख्येने बंदुकधारींनी रोखून धरला. एवढेच नव्हे तर घटनास्थळावरून जाणाऱ्या वाहनांचेही नुकसान झाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments