
ठरलं तर मग
‘ठरलं तर मग’ या मालिकेत सध्या रंजक वळण आलेलं पाहायला मिळालं आहे. या मालिकेने पुन्हा या आठवड्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. या मालिकेला ६.९चा टीआरपी रेट मिळाला आहे. या मालिकेत सध्या सायली आणि अर्जुन बाळाची स्वप्न रंगवताना दिसत आहे. मात्र, त्यांची ही स्वप्न कधी पूर्ण होऊ शकतील की, नाही हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.










