
[ad_1]
आयपीएल २०२४ च्या हंगामापूर्वी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवून हार्दिक पांड्याकडे संघाची जबाबदारी सोपवली. परंतु, हार्दिक पांड्याच्या नेत्तृत्वात मुंबई इंडियन्सच्या संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. यामुळे हार्दिक पांड्याच्या नेत्तृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. हैदराबादविरुद्ध पराभवानंतर आकाश अंबानीने रोहित शर्माशी संवाद साधला. त्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच रोहित शर्माकडे पुन्हा एकदा मुंबईच्या संघाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते, अशी चर्चा आहे.
[ad_2]
Source link
