
पुढे राहात म्हणाला, ‘आम्ही भारतात जाऊ शकत नाही. पण जे परदेशात जाऊन डेस्टिनेशन वेडिंग करतात त्यांना मी क्रेडिट देऊ इच्छितो. कारण त्यांनी मोठ्या मनाने हा ट्रेंड सुरु केला. भारतात पाकिस्तानी कलाकारांना एण्ट्री नाही. तिथे राहत फतेह अली खान, शफकत अमानत अली, आतिफ असलम हे कलाकार परफॉर्म करण्यासाठी जाऊ शकत नाहीत. त्यामुळे ते परदेशात जाऊन लग्न करतात आणि पुन्हा भारतात लग्न करतात. जेणे करुन आमच्या सारखे कलाकार लग्नात परफॉर्म करु शकतील.’







