Thursday, July 23, 2026
Home Blog Page 361

65 वर्षीय आजी चालवतायेत रिक्षा, नांदगावच्या आजींच्या रिक्षाला प्रवाशांची पसंती, सर्वत्र कौतुक 

0


सातारा : आवड असली की सवड निर्माण होते असं म्हणतात याची प्रचिती सातारा जिल्ह्यातील नांदगाव येथील 65 वर्षीय आजी मंगल आवळे यांना आली आहे. घरात असलेली रिक्षा आपल्या मुलाकडून त्या चालवायला शिकल्या आणि बघता बघता 65 वर्षीय मंगल आवळे रिक्षा चालवू लागल्या. आज त्यांच्या रिक्षातून जायला प्रवाशांची पसंती मिळत आहे. गर्दी असो वा चढ उतार या आजी न घाबरता सराईतपणे कुठेही रिक्षा घेऊन जातात.

65 वर्ष वय असतानाही त्यांच्या इच्छाशक्तीची दुर्दम्य झेप तरुणांनाही लाजवणारी आहे. आज त्या उंडाळे भागातील तसेच सवादे जिंती या भागातील दुर्गम भागातही रिक्षा घेऊन जातात. केवळ दोन ते तीन दिवसात आजी रिक्षा शिकल्या आणि गेली 15 दिवस या आजीने आपल्या रिक्षाचा प्रवास सुरू केला आहे. उंडाळे परिसरात आता या आजी रिक्षावाल्या आजी म्हणून प्रसिद्ध झाल्या आहेत. आजच्या मोबाईलमध्ये अडकलेल्या तरुणाईपुढे मंगल आवळे या रिक्षावाल्या आजीने चांगलाच आदर्श निर्माण केला आहे. दरम्यान, या रिक्षा चालवणाऱ्या 65 वर्षीय आजींची सर्वत्र सध्या चर्चा होत आहे. तसेच त्यांच्या या कृतीचं सर्वत्र कौतुक देखील होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

सरकारकडून महिलांना 10 हजार पिंक इ रिक्षांचे वाटप

राज्यातील दहा हजार महिलांना रोजगार देण्याचा उद्दिष्टाने सरकारने राज्यात 10 हजार महिलांना पिंक इ-रिक्षाचे वाटप केले आहे. शहरात महिलांना सुरक्षित सार्वजनिक वाहतूक तिचे साधन मिळावे, रात्री अप-रात्री महिला या पिंक इ-रिक्षाच्या माध्यमातून सुरक्षित फिरू शकतील, असे उद्दिष्टही या योजनेमागे असल्याची प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली आहे, पिंक इ-रिक्षा योजनेच्या पहिल्या टप्प्याचा वितरण नागपुरात पार पडला. महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पिंक ई रिक्षा योजना (Pink E Rikshaw Scheme) सुरु करण्यात आली आहे. महिलांना रोजगार निर्माण व्हावा, यासाठी महिला व बालविकास विभागाअंतर्गत ही योजना सुरु करण्यात आली आहे. आता या योजनेअंत्रगत 10  हजार पिंक ई- रिक्षांचे वाटप करण्यात आले आहेत. एकूण 8 जिल्ह्यातील 10 हजार महिलांना या रिक्षा वाटप केल्या आहेत. यात नागपूर, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, अहिल्यानगर, अमरावती,कोल्हापरूचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या:

Nagpur News : मुख्यमंत्र्यांचे लाडक्या बहिणींना आणखीन एक गिफ्ट; दहा हजार महिलांना ई-रिक्षा वाटप; योजनेला नागपुरातून सुरुवात

अधिक पाहा..



Source link

K. Kasturirangan : इस्रोचे माजी अध्यक्ष के. कस्तुरीरंगन यांचे निधन; राष्ट्रीय शिक्षण धोरण तयार करण्यात होते योगदान

0
K. Kasturirangan : इस्रोचे माजी अध्यक्ष के. कस्तुरीरंगन यांचे निधन; राष्ट्रीय शिक्षण धोरण तयार करण्यात होते योगदान


भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) माजी अध्यक्ष के. कस्तुरीरंगन यांचे आज (शुक्रवार, २५ एप्रिल) सकाळी बंगळुरू येथे निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. सकाळी दहाच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात दोन मुले आहेत, अशी माहिती कौटुंबिक सूत्रांनी दिली. गेल्या काही महिन्यांपासून ते वयोमानाशी संबंधित आजारांनी त्रस्त होते. रविवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी त्यांचे पार्थिव रामन रिसर्च इन्स्टिट्यूट /येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.



Source link

Pahalgam Terror Attack Sharad Pawar Criticizes Modi Govt for claiming end of Terrorism in Kashmir Valley after removing Article 370 |

0
Pahalgam Terror Attack Sharad Pawar Criticizes Modi Govt for claiming end of Terrorism in Kashmir Valley after removing Article 370 |


Pahalgam Terror Attack Sharad Pawar : कोकण दौऱ्यावर असलेल्या शरद पवारांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांनी विविध राजकीय व सामाजिक विषयांवर टिप्पणी केली. पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, “दहशतवादाविरोधात सरकार ज्या कारवाया करेल त्यात आमचं (विरोधी पक्ष) त्यांना पूर्ण सहकार्य असेल.” दरम्यान, शरद पवारांनी पहलगाममधील सुरक्षेतील त्रुटींवर बोट ठेवलं. यासह ते म्हणाले की “काश्मीरमधील दहशतवाद संपल्याचा निष्कर्ष काढला जात होता, मात्र आता आपण सावथ राहायला हवं.”

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रमुख व ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले, “काश्मीरमध्ये जे काही झालं आहे त्यानंतर देशातील सर्व जनतेने, राजकीय पक्षांनी एका विचाराने सरकारबरोबर असायला हवं. इथे राजकारण आणायचं नाही. सरकार अतिरेक्यांविरोधात जी काही कारवाई करेल त्यात आपण सरकारबरोबर असायला हवं. यासंदर्भात केंद्र सरकारने नुकतीच सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. आमच्या पक्षाकडून खासदार सुप्रिया सुळे या सर्वपक्षीय बैठकीला हजर होत्या. यावेळी सर्व पक्षांनी केंद्र सरकारच्या बाजूने उभं राहायचं ठरवलं आहे.

हेही वाचा

आमचं सरकारला पूर्ण सहकार्य असेल : शरद पवार

शरद पवार म्हणाले, “सर्व पक्षांनी सहकार्याची भूमिका घेतल्याचं पाहून मला आनंद झाला परंतु, आमची एकच विनंती आहे की सरकारने देखील हे प्रकरण अधिक गांभीर्याने पाहावं आणि सुरक्षेतील कमतरता दूर करावी. सरकार त्यांच्या कमतरता मान्य करत असेल तर त्या दूर करणं, त्यासाठी तातडीने पावलं उचलणं गरजेचं आहे. या सगळ्या कामात आम्हा लोकांचं सरकारला पूर्ण सहकार्य राहील.”

शरद पवारांकडून सरकारची कानउघडणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) प्रमुख म्हणाले, केंद्र सरकारने काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम ३७० हटवलं आणि त्यानंतर त्यांनी दहशतवादाविरोधात यश मिळवल्याचा दावा केला. दहशतवादाविरोधात यश संपादन केल्याचा निष्कर्ष काढला जातोय. मात्र, पहलगामसारख्या घटना पाहून वाटतं की सरकारने सावध राहायला हवं, काळजी घ्यायला हवी.

हेही वाचा

शरद पवार म्हणाले, “अतिरेक्यांनी केवळ पुरुषांनाच गोळ्या घातल्या. स्त्रियांना सोडून दिलं. पहलगाममध्ये पुण्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. मी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्या भगिनिंनी मला सांगितलं की अतिरेक्यांनी आमच्या घरातील केवळ पुरुषंना मारलं, आमच्यापैकी कोणाला हात लावला नाही.”





Source link

UPSC Topper Tips: भारतातून पहिली आलेली शक्ती किती तास करायची अभ्यास? टॉपरचा सिक्रेट फॉर्मुला!

0
UPSC Topper Tips: भारतातून पहिली आलेली शक्ती किती तास करायची अभ्यास? टॉपरचा सिक्रेट फॉर्मुला!


UPSC Topper Story: एकेकाळी ‘IAS चा कारखाना’ म्हणून ओळखले जाणाऱ्या अलाहाबाद विद्यापीठाने पुन्हा एकदा नागरी सेवा परीक्षेत जोरदार पुनरागमन केल्यामुळे चर्चेत आहे. दशकांनंतर, प्रयागराजने 2025 च्या नागरी सेवा परीक्षेत अव्वल स्थान मिळवले.  नुकत्याच लागलेल्या यूपीएससी निकालात शक्ती दुबे यांनी ऑल इंडिया रॅंकिंगमध्ये पहिला क्रमांक पटकावलाय. दरवर्षी लाखो तरुण यूपीएससी देतात. त्यात काहींना यश मिळतं तर काहींना यश हुलकावणी देतं. पण शक्तीने यूपीएससीने टॉप केलंय. पण यासाठी शक्तीने कोणती स्टॅटर्जी वापरली जाणून घेऊया. 

7 वर्षांची तयारी, 4 वेळा अपयश आणि शेवटी सुवर्ण यशाच्या इंद्रधनुष्यात विणलेल्या शक्तीने आयएएस-आयपीएस देणाऱ्या प्रयागराजचं नाव देशभरात पोहोचवलं. नागरी सेवा परीक्षा- 2024 मध्ये 2 गुणांनी अनुत्तीर्ण झाल्यानंतर आता सर्व काही संपलय, असे तिला वाटले. परंतु तिने हार मानली नाही. काही काळानंतर तिने नवीन उर्जेने ध्येयाकडे वाटचाल केली. ज्यामुळे तिला यश मिळाले. शक्ती दुबेने आपल्या यशाचं सिक्रेट सर्वांसमोर शेअर केलंय.  यावेळी मुलाखत गेल्या वर्षीपेक्षा चांगली झाली. मला प्रयागराज महाकुंभ, भारत-चीन आणि भारत-नेपाळ संबंधांवर प्रश्न विचारण्यात आले. माझ्या आवडी आणि चालू घडामोडींशी संबंधित अनेक प्रश्न विचारण्यात आले. मुलाखतीसाठी मी स्वतःला अपडेट ठेवले आणि माझे विचार स्पष्टपणे व्यक्त करण्याचा सराव केला होता, असे शक्ती सांगते. माझी तयारी एकांतात झाली. माझे फार मोठे मित्रमंडळ नव्हते. मी स्वतःला पुस्तके, शिक्षक आणि कुटुंबाच्या मार्गदर्शनापुरते मर्यादित ठेवले. फाउंडेशन कोर्सनंतर जेव्हा मी शिक्षकांच्या संपर्कात आले, तेव्हा मला समजले की योग्य मार्गदर्शन ही यशाची गुरुकिल्ली आहे, असेही शक्तीने पुढे सांगितले. शक्तीचा हा पाचवा प्रयत्न होता आणि ती त्या 7 वर्ष तयारी करत होत्या. प्रत्येक अपयशानंतर, मी माझी चूक ओळखली आणि पुढच्या वेळी त्यावर लक्ष केंद्रित केले. तुम्हाला तुमच्या कमकुवतपणा स्वीकाराव्या लागतील, तरच तुम्ही यशाकडे वाटचाल करू शकाल, असेही शक्तीने सांगितले. 

मोबाईलचा वापर 

कोणत्याही गोष्टीचे सकारात्मक आणि नकारात्मक पैलू असतात. त्याचप्रमाणे मोबाईल देखील आहे. जर तुम्ही योग्य पद्धतीने वापरला तर आज मोबाईल एक शस्त्र बनू शकतो. मी मोबाईल फक्त अभ्यास आणि चालू घडामोडींसाठी वापरला. स्पर्धकांनी फक्त अभ्यासासाठी मोबाईलचा वापर करावा, अन्यथा लक्ष आणि वेळ दोन्ही वाया जातात, असा सल्ला तिने तरुणांना दिलाय.

विषय आवडीनुसार निवडा 

आता प्राथमिक परीक्षेसाठी 30 दिवस उरले आहेत. अशा वेळी नवीन काहीही वाचण्याची गरज नाही. तुम्ही जे वाचले आहे त्याचा सराव करा. स्वतःवर विश्वास ठेवा आणि मानसिक ताकद टिकवून ठेवा. मी सरासरी 14 तास अभ्यास करायचे आणि नेहमीच अभ्यासक्रमात खोलवर जाण्याचा प्रयत्न करायचे, असे शक्तीने सांगितले. मी यूपीएससीमध्ये माझा पर्यायी विषय म्हणून राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध निवडले. हा विषय ट्रेंड पाहून नव्हे तर आवडीनुसार आणि समजुतीनुसार निवडला पाहिजे. यामुळे अभ्यासात खोली वाढते, असे शक्तीने सांगितले.

इच्छा खरी असेल तर मार्ग स्वतःच तयार

जेव्हा निकाल लागला आणि मला कळले की मी टॉपर झालीय तेव्हा सुरुवातीला मला विश्वासच बसला नाही. मग मला खात्री झाल्यावर मी  माझ्या वडिलांना फोन केला. बाबा काही वेळ गप्प राहिले. मग म्हणाले पुन्हा एकदा सांग, काय झालंय? मी हा क्षण कधीही विसरू शकत नाही. सात वर्षांच्या संघर्ष, आत्मनिरीक्षण, अपयश आणि नंतर यशाच्या या प्रवासाने हे दाखवून दिलंय की जर इच्छा खरी असेल तर मार्ग स्वतःच तयार होतो, असे शक्तीने सांगितले. 

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावर..

दहशतवाद ही भारतासाठी सर्वात मोठी समस्या आहे. विशेषतः सीमापार दहशतवाद. सरकार दहशतवादाविरुद्ध चांगले काम करतंय पण आपल्याला सावधगिरी बाळगावी लागेल. पहलगाम हल्ल्याची बातमी वाचून मला खूप वाईट वाटले, अशी प्रतिक्रिया शक्ती दुबेने दिली.





Source link

क्रीडा भवनच हवे… टाऊन हॉलला कडाडून विरोध…

0
क्रीडा भवनच हवे… टाऊन हॉलला कडाडून विरोध…


मुंबई : मुंबई महापालिका मुख्यालयासमोरील महापालिका क्रीडा भवन जिमखान्याच्या जागेवर काचेचा घुमट असलेला टाऊन हॉल, व्ह्युइंग गॅलरी, कॅफेटेरिया आदी उभारण्यास विविध स्तरातून विरोध होऊ लागला असून आता जनता दल (से) मुंबई पक्ष व मूलभूत अधिकार संघर्ष समितीही (मास) आक्रमक झाली आहे. कोणत्याही परिस्थिती क्रीडा भवनाच्या जागेवर टाऊन हॉल उभारू नये अशी मागणी करण्यात आली आहे.

मुंबई महापालिका क्रीडा भवन हा महापालिकेचा एक स्वतंत्र उपक्रम असून त्याची स्वतंत्र घटना व नियमावली आहे. महापालिका आयुक्त हे त्याचे पदसिद्ध अध्यक्ष असून, दोन उपाध्यक्ष तसेच कामगार अधिकारी, लेखापाल, विधी अधिकारी हे सदस्य आहेत. याशिवाय कर्मचारी प्रतिनिधींचा या समितीमध्ये समावेश आहे. क्रीडा भवनाचे १० हजाराहून अधिक सभासद, अडीच हजार आजीव सभासद असून दर दोन वर्षांनी समितीची निवडणूक होते. मुंबई महापालिका क्रीडा भवन जिमखान्यासाठी १९२६ साली तत्कालीन महापालिका आयुक्तांनी राज्य सरकारकडून जागा मिळवून ती क्रीडा संकुलासाठी उपलब्ध करून दिली होती. पुढील वर्षी याला शंभर वर्षे होत असतानाच क्रीडा भवन जिमखाना गुंडाळण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासन करीत आहे. क्रीडा भवनाचा अर्थसंकल्प कोट्यावधी रुपयांचा असून लाखो रुपयांच्या ठेवी आहेत. या क्रीडा भवनातर्फे महापालिका मुख्यालयासमोरीलच नव्हे तर शिवाजी पार्क तसेच विविध विभाग कार्यालये, यानगृहे, रुग्णालये, मुद्रणालय आदी मिळून ३१ ठिकाणी क्रीडा केंद्र चालविण्यात येतात.

आर्थिक गैरव्यवहारामुळे कार्यकारिणी बरखास्त

आर्थिक गैरव्यवहार झाल्यामुळे २०१० च्या सुमारास कार्यकारिणी बरखास्त करून त्याची जबाबदारी ए विभाग व जी उत्तर विभागाच्या सहाय्यक आयुक्तांकडे सोपविण्यात आली होती. दुसरीकडे तपास करून दोषींवर कारवाईही करण्यात आली. त्यानंतर निवडणूक घेऊन कारभार पुन्हा कार्यकारणीकडे सोपविणे आवश्यक होते. दोन वर्षांपूर्वी महापालिकेच्या तत्कालीन अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी निवडणुका घेऊन कारभार कार्यकारिणीकडे सोपविण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यानंतरही निवडणूक घेण्यात आली नाही. आता मात्र क्रीडा भवन कार्यकारणी अस्तित्वात नसताना परस्पर निर्णय घेऊन या जागेचा पुनर्विकास करण्याचा घाट मुंबई महानगरपालिका घालत असल्याचा आरोप मुंबई जनता दलाचे अध्यक्ष प्रभाकर नारकर, कार्याध्यक्ष सलीम भाटी यांनी केला आहे.

हेही वाचा
हेही वाचा

जिमखानाच उभारावा

कबड्डी, क्रिकेट, टेबल टेनिस, बॅडमिंटन, कॅरम, फुटबॉल, व्हॉलीबॉल, पॉवरलिफ्टिंग, वेटलिफ्टिंग अशा विविध खेळांच्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत. संबंधित खेळाडूंनी अखिल भारतीय महापालिका स्पर्धांमध्ये तसेच, टाइम्स शिल्ड क्रिकेटसारख्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला आहे. क्रीडा भवन मुंबई क्रिकेट असोसिएशनशीही संलग्न आहे. त्यामुळे क्रीडा भवनाच्या जागेवर जिमखान्याचीच वास्तू उभारायला हवी, अशी मागणी जनता दल सेक्युलर मुंबई पक्ष व मूलभूत अधिकार संघर्ष समितीने महापालिका कर्मचाऱ्यांच्या वतीने महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली आहे. तसेच तातडीने निवडणुका घेऊन क्रीडा भवनाची कार्यकारणी अस्तित्वात आणावी व त्यानंतरच या वास्तूच्या पुनर्विकासाचा विचार करावा, असेही महापालिका आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.





Source link

Battle between dharma and adharma says RSS Chief Mohan Bhagwat on Pahalgam terror attack

0
Battle between dharma and adharma says RSS Chief Mohan Bhagwat on Pahalgam terror attack



Battle between dharma and adharma says RSS Chief Mohan Bhagwat on Pahalgam terror attack | ‘धर्म आणि अधर्माची ही लढाई’, पहलगाम हल्ल्यावर मोहन भागवत यांचे मोठे विधान





Source link

ती रांगत त्याच्या खोलीकडे…; प्रसिद्ध अभिनेत्रीने केलेलं ‘असं’ काही की…, गमवावा लागलेला चित्रपट

0
ती रांगत त्याच्या खोलीकडे…; प्रसिद्ध अभिनेत्रीने केलेलं ‘असं’ काही की…, गमवावा लागलेला चित्रपट



Parveen Babi was crawling towards the room Hanif Zaveri revealed whether Amitabh Bachchan was responsible for removed her from silsila: Silsila movie unknown facts: Parveen Babi Amitabh Bachchan: ती रांगत त्याच्या खोलीकडे…; प्रसिद्ध अभिनेत्रीने केलेलं ‘असं’ काही की…, गमवावा लागलेला चित्रपट





Source link

Major action by Indian security forces Lashkar e Taiba commander Altaf Lalli killed in encounter in Bandipora

0
Major action by Indian security forces Lashkar e Taiba commander Altaf Lalli killed in encounter in Bandipora



Major action by Indian security forces Lashkar e Taiba commander Altaf Lalli killed in encounter in Bandipora | पहलगाम हल्यानंतर भारतीय सुरक्षा दलाची मोठी कारवाई, लष्कर-ए-तोयबाचा कमांडर अल्ताफ लल्ली ठार





Source link

पाकिस्तानला धडकी भरवू शकतं INS Vikrant; एका दमात 14 हजार…

0
पाकिस्तानला धडकी भरवू शकतं INS Vikrant; एका दमात 14 हजार…


Pahalgam Terrorist Attack : संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराच्या सर्व तुकड्या सतर्क झाल्या. सोबतच नौदल आणि वायुदलही सतर्क असल्याचं पाहायला मिळालं. शेजारी राष्ट्राच्या प्रत्येक लहानमोठ्या हालचालीवर लक्ष ठेवलं जात असतानाच भारतातील वेस्टर्न कमांड हाय अलर्टवर असल्याचं वृत्त समोर आलं. 

पहलगाम हल्ल्यानंतर नौदलाच्या वेस्टर्न कमांडसह संपूर्ण वेस्टर्न युद्धनौका ताफ्याला दक्षतेची सूचना देण्यात आली. महत्त्वाच्या युद्धनौका उच्च दर्जाच्या तयारीसह सज्ज झाल्या. पश्चिम नौदल हा नौदलाचा ‘स्वॉर्ड’ म्हणजेच सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा कमांड आहे. त्यामुळे पाकिस्तानशी निगडित कोणतीही तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्यास कमांड सर्वप्रथम दक्षतेवर असतो, त्याच धर्तीवर यावेळीसुद्धा अशाच दक्षतेच्या सूचना कमांडला देण्यात आल्या आहेत. सूचना आणि सतर्कतेच्या या वातावरणात आयएनएस विक्रांत या भारतील नौदलातील विमानवाहू जहाजानंही सर्वांच्या नजरा वळवल्या आहेत. 

देशातील पहिलं स्वदेशी एअरक्राफ्ट कॅरिअर आयएनएस विक्रांतचा प्रत्येक भाग विशेष असून, त्याची विशेष ताकदही आहे. या नौदलाच्या ताफ्यातील या विमानवाहू जहाजाच्या पाच महत्त्वाच्या गोष्टींमुळं त्याला देशाचा पाठीराखा म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही. 

INS विक्रांतची 5 वैशिष्ट्यं… 

  • या स्वदेशी विमानवाहू जहाजावर जवळपास अडीच हजार किलोमीटर लांबीची विद्युत तार अर्थात इलेक्ट्रीक केबल लावण्यात आली आहे. ही केबल जमिनीवर पसरवल्यास ती कोच्ची ते दिल्ली इथवरचं अंतर काबीज करेल. 
  • आयएनएस विक्रांतमध्ये 14 डेक म्हणजेच 14 मजले असून, 2300 कंपार्टमेंट आहेत. या जहाजावर 1700 नौसैनिक तैनात करता येऊ शकतात. महिला अधिकारी आणि महिला अग्निवीरांगनांसाठी या विमानवाहू जहाजावर विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. 
  • आयएनएस विक्रांतच्या स्वयंपाकघरात एका दिवसात 4800 जणांचं जेवण तयार केलं जाऊ शकतं आणि दिवसभरात 10 हजार चपात्या तयार केल्या जाऊ शकतात. 
  • अतिशय सक्षम अशा या जहाजामध्ये लहानसं रुग्णालयही असून, त्यामध्ये 16 बेडची व्यवस्थासुद्धा करण्यात आली आहे. आयएनएस विक्रांत ही एक अशी युद्धनौका आहे ज्यामध्ये तेलाचे 250 टॅकर साठवून ठेवण्याचीही क्षमता असल्याचं सांगण्यात येतं. 





Source link

रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील गाणे शूट करताना डान्सर नदीत बुडाला, २ दिवसानंतर मिळाला मृतदेह

0
रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील गाणे शूट करताना डान्सर नदीत बुडाला, २ दिवसानंतर मिळाला मृतदेह


रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या कोरिओग्राफी टीमच्या एका सदस्याचा नदीत बुडून मृत्यू झाला. सौरभ शर्मा असं या २६ वर्षीय डान्सरचं नाव आहे. सातारा जिल्ह्यातील कृष्णा नदीत बुडून त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की, गाण्याच्या चित्रीकरणानंतर लगेचच कोरिओग्राफरचा बुडून मृत्यू झाला. दोन दिवसांनंतर गुरुवारी सकाळी त्याचा मृतदेह सापडला.



Source link