Wednesday, July 15, 2026
Home Blog Page 2861

Vatsal Sheth: अजय देवगणच्या ऑनस्क्रीन लेकाचं नवजात बाळासोबत बर्थडे सेलिब्रेशन! पत्नीने लिहिली खास पोस्ट

0
Vatsal Sheth: अजय देवगणच्या ऑनस्क्रीन लेकाचं नवजात बाळासोबत बर्थडे सेलिब्रेशन! पत्नीने लिहिली खास पोस्ट


अभिनेत्याच्या पत्नीने त्याच्या वाढदिवशी एक सुंदर फॅमिली फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. इशिताने या खास प्रसंगी चाहत्यांना आपल्या फॅमिलीची झलक दाखवली आहे. यासोबतच अभिनेत्रीने तिच्या पतीसाठी एक छानशी कौतुक करणारी पोस्ट देखील लिहिली आहे. इशिता दत्ताने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक सुंदर फोटो शेअर केला आहे, ज्याद्वारे तिने पती वत्सल सेठला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा त्याचा कौटुंबिक फोटो आहे.



Source link

Vijay Raghavendra wife: साऊथच्या प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन!

0
Vijay Raghavendra wife: साऊथच्या प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन!


Vijay Raghavendra wife heart attack: अभिनेता विजय राघवेंद्र याची पत्नी स्पंदना राघवेंद्र हिचे तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.



Source link

Dharmendra: शबाना आझमी व वडील धर्मेंद्र यांच्या किसिंग सीनवर सनी देओलची प्रतिक्रिया, म्हणाला…

0
Dharmendra: शबाना आझमी व वडील धर्मेंद्र यांच्या किसिंग सीनवर सनी देओलची प्रतिक्रिया, म्हणाला…


‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाच्या माध्यमातून करण जोहरने मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा एण्ट्री केली आहे. या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणवीर सिंहसोबत अनेक उत्तम कलाकारांची टीम दिसत आहे. त्याने या चित्रपटासाठी जया बच्चन, शबाना आझमी, धर्मेंद्र यांसारख्या दिग्गज मंडळींचे कास्टिंग केले. त्यात चित्रपट प्रदर्शित होताच शबाना आझमी आणि धर्मेंद्र यांचा किसिंग सीन समोर आला आहे. हा सीन पाहून काही चाहत्यांनी कौतुक केले तर काहींनी ट्रोल केले.



Source link

Pune ATS News : दहशतवाद्यांनी वापरलेल्या कारमध्ये सापडली जिवंत काडतुसं; कार मालकाची एटीएस करणार चौकशी

0
Pune ATS News : दहशतवाद्यांनी वापरलेल्या कारमध्ये सापडली जिवंत काडतुसं; कार मालकाची एटीएस करणार चौकशी


आरोपीचे तांत्रिक विश्लेषण केल्यावर हे चारही जण एकमेकांच्या संपर्कात होते. त्यांच्या जवळ असलेल्या सीमकार्ड वरुन याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, त्यांचे शैक्षणिक कागद पत्रे मिळाली आहे. त्यांच्याकडे मिळालेली स्फोटके रासायनिक पावडर तसेच इतर साहित्य बघता हे सर्व बॉम्ब तयार निपुण होते. त्यांनी घरीच याची तयारी केली होती, असे तपासात उघडकीस आले आहे. जगभरात गुन्हे करण्यासाठी ज्या काही पद्धती वापरल्या गेल्या आहेत, या सर्वांचा अभ्यास करून ते भारतात दहशतवादी कारवाया करणार होते, असे देखील तपासात निष्पन्न झाले आहे.



Source link

Dada Kondke: उषा चव्हाण यांनी दादा कोंडके यांचे चित्रपट दाखवण्यास केला विरोध! नेमकं कारण तरी काय?

0
Dada Kondke: उषा चव्हाण यांनी दादा कोंडके यांचे चित्रपट दाखवण्यास केला विरोध! नेमकं कारण तरी काय?


ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी दादा कोंडके यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तब्बल ३१ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक गाजलेले चित्रपट केले. तर, दादा कोंडके यांच्यासोबत मिळून त्यांनी चित्रपटाच्या निर्मितीची बाजू देखील संभाळली. उषा चव्हाण यांनी दादा कोंडके यांच्यासोबत १३ चित्रपटांसाठी सहनिर्माती म्हणून काम पाहिले होते. त्यामुळे या चित्रपटांचा मालकी हक्क आपल्याकडे असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तर, यातील काही चित्रपट टीव्हीवर दाखवले जाणार असल्याने, आता त्यांनी मालकी हक्काचा दावा करत कायदेशीर नोटिस पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.



Source link

Diary of Vinayak Pandit: ओटीटीवर उलगडणार ‘डायरी ॲाफ विनायक पंडित’चे रहस्य

0
Diary of Vinayak Pandit: ओटीटीवर उलगडणार ‘डायरी ॲाफ विनायक पंडित’चे रहस्य



New Upcoming Web Series: ‘डायरी ॲाफ विनायक पंडित’ या सीरिजचे नुकताच पोस्टर प्रदर्शित झाले आहे. पोस्टरमध्ये एक फाशीचा दोर दिसत आहे. हेच रहस्य ‘डायरी ॲाफ विनायक पंडित’मध्ये उलगडणार आहे.



Source link

Amitabh Bachchan: कौन बनेगा करोडपतीआधी कर्जात बुडाले होते अमिताभ बच्चन, अंजन श्रीवास्तवांनी सांगितला किस्सा

0
Amitabh Bachchan: कौन बनेगा करोडपतीआधी कर्जात बुडाले होते अमिताभ बच्चन, अंजन श्रीवास्तवांनी सांगितला किस्सा


पुढे कौन बनेगा करोडपती या शोनंतर अमिताभ यांचे पूर्ण दिवस बदलले. याविषयी सांगताना ते म्हणाले, ‘अमिताभ बच्चन दिवाळखोर झाले होते, त्यांच्या कंपनी एबीसीएलचे मोठे नुकसान झाले होते जे ते भरू शकत नव्हते. मात्र, त्याने कौन बनेगा करोडपतीसह बाउन्स बॅक केले. सर्वात धक्कादायक म्हणजे त्याने त्याच्या सर्व जुन्या मित्रांना लांब केले होते.केबीसीमध्ये रुजू झाल्यानंतर तो बदललेला माणूस होता. केबीसीनंतर अमित जी आणि माझे नाते बदलले. आधी जयाजी मला फोन करून माझ्या कुटुंबासमवेत होळी साजरी करण्यासाठी आमंत्रण द्यायच्या. पण हळूहळू आमंत्रणे येणे बंद झाले आणि संपर्क पूर्णपणे तुटला. त्याचा माझ्या करिअरवर परिणाम झाला नाही पण वाईट वाटले.’



Source link

मोठी बातमी! औरंगाबादच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत राडा, नेत्यांमध्ये थेट हमरीतुमरी

0
मोठी बातमी! औरंगाबादच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत राडा, नेत्यांमध्ये थेट हमरीतुमरी


Aurangabad News : औरंगाबादमधून मोठी राजकीय बातमी येत असून, औरंगाबादच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत राडा पाहायला मिळाला आहे. औरंगाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ठाकरे गटाचे आमदार उदयसिंग राजपूत (Uday Singh Rajput) यांनी आपल्याला निधी मिळत नसल्याचं मुद्दा उपस्थित केला. यावरुन मंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumare) यांनी आणि अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी आमदार राजपूत यांचा एकेरी उल्लेख केल्याने शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) आमदार राजपूत यांच्या मदतीला धावून आले आणि मंत्री भुमरे आणि सत्तार यांना सुनावले. यावरुन थेट हमरीतुमरी सुरु झाली आणि हा वाद थेट एकमेकांच्या अंगावर जाण्यापर्यंत पोहोचला असल्याचे समोर आले.



Source link

Bigg Boss OTT 2: दुहेरी एलिमिनेशनने स्पर्धकांना बसला जोरदार झटका! ‘या’ दोन चर्चित चेहऱ्यांची एक्झिट

0
Bigg Boss OTT 2: दुहेरी एलिमिनेशनने स्पर्धकांना बसला जोरदार झटका! ‘या’ दोन चर्चित चेहऱ्यांची एक्झिट


Bigg Boss OTT 2 Latest Update: या आठवड्याच्या ‘वीकेंड का वार’ या एपिसोडमध्ये सलमान खानने घरातील सदस्यांची चांगलीच शाळा घेतली. त्यानंतर त्याने हा धक्कादायक निर्णय सुनावला.



Source link

Suniel Shetty: ‘मी देखील याचा सामना केलाय…’; नितीन देसाईंच्या मृत्यूनंतर सुनील शेट्टी मनातलं बोलला!

0
Suniel Shetty: ‘मी देखील याचा सामना केलाय…’; नितीन देसाईंच्या मृत्यूनंतर सुनील शेट्टी मनातलं बोलला!


कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना सुनील शेट्टी म्हणाला की, ‘सर्वात प्रतिभावान आणि सर्वात नम्र कला दिग्दर्शकांपैकी एक, सर्वोत्तम कला दिग्दर्शकांपैकी एक गमावला आहे. अशी काय गोष्ट होती, ज्याने त्यांना इतकं खचल्यासारखं झालं. हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे? असं म्हणतात की, देवाला नेहमीच चांगली माणसं हवी असतात. कदाचित देवालाच त्यांची गरज होती का? मला माहीत नाही… पण त्यांच्या परिवारासोबत माझ्या संवेदना कायम असतील.’



Source link