Wednesday, July 8, 2026
Home Blog Page 161

in thane eknath shinde launches ladki sun surakshit sun campaign for women safety

0
in thane eknath shinde launches ladki sun surakshit sun campaign for women safety



in thane eknath shinde launches ladki sun surakshit sun campaign for women safety | लाडकी बहीण योजनेनंतर ‘लाडकी सून, सुरक्षित सून’ अभियानाची घोषणा.., शुभारंभानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…





Source link

बौद्ध धम्म आणि विज्ञान या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत – विठ्ठल निकाळजे

0
बौद्ध धम्म आणि विज्ञान या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत – विठ्ठल निकाळजे

फलटण : बौद्ध धम्म आणि विज्ञान या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून बौध्द धम्मात धम्म, अधम्म आणि सदधम्म याचे विश्लेषण सांगितले असून सदधम्मावर आधारित जीवन जगण्याचा मार्ग तथागतांनी सांगितला आहे. बौध्द धम्मात कुठलेही कर्मकांड, अंधश्रद्धा नाही. तिथे वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारला जातो असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे कोषाध्यक्ष विठ्ठल निकाळजे यांनी केले. ते भारतीय बौद्ध महासभा फलटण तालुक्याच्या वतीने आयोजित वर्षावास प्रवचन मालिकेतील आठवी पुष्प गुंपताना बोलत होते.
बौद्ध धम्म व विज्ञान यांच्यात अनेक समानता आहेत. दोन्ही सत्य शोधण्यासाठी, पूर्वग्रहांना बाजूला ठेवण्यासाठी आणि प्रत्यक्ष अनुभवावर विश्वास ठेवण्यासाठी प्रयत्न करतात.
बौद्ध धर्म आणि विज्ञानातील समानता
अनुभवावर आधारित आहे.विज्ञान प्रयोगांवर आणि निरीक्षणांवर आधारित असते, तर बौद्ध धर्म साधकाच्या प्रत्यक्ष अनुभवावर आणि आत्म-निरीक्षणावर भर देतो. दोन्हीमध्ये, एखादी गोष्ट खरी आहे असे केवळ सांगितले म्हणून स्वीकारली जात नाही, तर ती स्वतः अनुभवून पाहिली जाते.
कार्य-कारण संबंध हे जसे विज्ञानामध्ये प्रत्येक घटनेमागे काही कारण असते असे मानले जाते. त्याचप्रमाणे बौद्ध धर्मात प्रतीत्यसमुत्पाद हे तत्वज्ञान आहे, जे सांगते की, कोणतीही घटना घडण्यामागे कोणते ना कोणते तरी कारण असतेच. कोणतीही घटना कारणाशिवाय घडत नाही.
पूर्वग्रहांना नकार हे एक महत्वाचे तत्व असून वैज्ञानिक पद्धतीमध्ये, संशोधक आपले पूर्वग्रह बाजूला ठेवून निष्पक्षपणे निरीक्षण करतात. त्याचप्रमाणे, बौद्ध धर्मात गौतम बुद्धानी त्यांच्या अनुयायांना सांगितले की, कोणत्याही गोष्टीवर केवळ श्रद्धेमुळे किंवा परंपरेमुळे विश्वास ठेवू नका, तर ती स्वतः तपासल्यानंतरच स्वीकारा.
सतत बदल हे विज्ञानाचे शाश्वत सत्य आहे. विज्ञान विश्वातील प्रत्येक गोष्ट सतत बदलत असते असे मानते. बौद्ध धर्मात, अनित्यता हे एक मूलभूत तत्व आहे, जे सांगते की, सर्व काही क्षणभंगुर आहे आणि सतत बदलत असते.
बौद्ध धर्म आणि विज्ञानातील फरक
अंतिम उद्दिष्ट हेच आहे की, विज्ञानाचे मुख्य उद्दिष्ट बाह्य जगाची माहिती मिळवणे आणि नैसर्गिक नियमांचा शोध घेणे आहे. बौद्ध धर्माचे मुख्य उद्दिष्ट आंतरिक शांती, दुःख-मुक्ती आणि निर्वाण प्राप्त करणे आहे.
विज्ञान भौतिक जगताचा अभ्यास करते.बौद्ध धर्म प्रामुख्याने मानवी मन, चेतना आणि भावनांचा अभ्यास करतो.विज्ञान हे मूल्यांपासून तटस्थ असते. त्याचा उपयोग चांगल्या किंवा वाईट दोन्ही कामांसाठी होऊ शकतो. बौद्ध धर्म हा नीतिमत्तेवर (शील) आणि करुणा यावर आधारित आहे, जो मानवी कल्याणासाठी मार्गदर्शन करतो.
अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी एकदा म्हटले होते की, “जर कोणताही धर्म आधुनिक वैज्ञानिक गरजा पूर्ण करू शकला, तर तो बौद्ध धर्म असेल.” हा धर्म आणि विज्ञान यांच्यातील समानतेवर प्रकाश टाकतो. बौद्ध धर्म विज्ञानाला पूरक असू शकतो, कारण विज्ञान बाह्य जगाचे ज्ञान देते, तर बौद्ध धर्म आंतरिक जगाला समजून घेण्यासाठी एक पद्धत प्रदान करतो. त्यामुळे, बौद्ध धर्म आणि विज्ञान हे सत्य आणि ज्ञान मिळवण्याच्या दोन वेगवेगळ्या पद्धती आहेत असे प्रतिपादन विठ्ठल निकाळजे यांनी केले.
यावेळी धम्मगुरु भंते कश्यप(परभणी)यांनी उपासक उपासिका यांना त्रिशरण पंचशील दिले.त्यांनी धम्मदेसना दिली.या कार्यक्रमाला उपस्थित केंद्रीय असिस्टंट स्टाफ ऑफिसर दादासाहेब भोसले तसेच भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे अध्यक्ष महावीर भालेराव, महासचिव बाबासाहेब जगताप, कोषाध्यक्ष विठ्ठल निकाळजे, प्रचार आणि पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष रामचंद्र मोरे, कार्यालयीन सचिव चंद्रकांत मोहिते, तालुका संघटक विजयकुमार जगताप, संपत जयसिंग भोसले तालुका शाखा संरक्षण उपाध्यक्ष व वाटर निंबाळकर गावचे सर्व बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने संविधानाची प्रत उपासक उपासिकांना देण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फलटण तालुक्याचे सन्माननीय अध्यक्ष महावीर भालेराव यांनी केले व त्यांनी मार्गदर्शन ही केले.

छत्रपती उदयनराजेंची दहीहंडीच्या कार्यक्रमात अचानक एन्ट्री; कॉलर उडवली, फ्लाईंग किसही दिली, VIDE

0


Chhatrapati Udayanraje Bhosale सातारा: साताऱ्यातील (Satara News) तालीम संघ मैदानावर आज छत्रपती दहीहंडी सोहळा पार पडला. छत्रपती उदयनराजे भोसले (Chhatrapati Udayanraje Bhosale) मित्र समूहाच्यावतीने शिवानीताई कळसकर यांनी आयोजित केलेल्या या दहीहंडी सोहळ्यात जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील गोविंदा पथके सहभागी झाली होती. यामध्ये आज सांगलीतल्या तासगाव येथील शिवनेरी गोविंदा पथकाने 7 थर रचत यावर्षीची 4 लाख44 हजार 444 रुपयांची दहीहंडी फोडून हे बक्षीस जिंकले आहे. यावेळी मोठ्या संख्येने साताऱ्यातील छत्रपती उदयनराजे भोसले यांचे चाहते या कार्यक्रमास उपस्थित होते.

साताऱ्यातील दहीहंडीच्या या कार्यक्रमात उदयनराजे भोसले बाहेरगावी असताना देखील अचानक त्यांची एन्ट्री झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष पाहायला मिळाला. यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही जातपात मानली नाही आणि मी देखील जातपत मानत नाही. तुमचे आणि माझे एकच रक्त असल्याचे उदयनराजे भोसले म्हणाले. तू मोठा मी लहान असा म्हणायचा अधिकार कोणालाही दिलेला नाही. अपघात झाल्यावर रक्त देताना कोणी जातपात का बघत नाही. ज्यांनी जातपात मांडली ती स्वतःच्या स्वार्थासाठी…,असे म्हणत उदयनराजे भोसले यांनी हटके स्टाईलने कॉलर उडवत कार्यकर्त्यांची मने जिंकली.

वाईत पाण्यातील दहीहंडी-

सातारा जिल्ह्यातील वाई येथील रविवार पेठ गोविंदा पथक मंडळाच्यावतीने दरवर्षी पाण्यातील दहीहंडीचे आयोजन केले जाते. या गोविंदा पथकाचे हे 13 वे वर्ष असून पाण्यातील दहीहंडी….. हे या दहीहंडीचे प्रमुख आकर्षण आहे. पाण्यामध्ये पाच थर तयार करुन ही दहीहंडी फोडली जाते. सातारा जिल्हयातील अनोखा दहिहंडीचा सोहळा वाई येथे पहायला मिळाला ही दहिहंडी फोडण्यासाठी कृष्णा नदी जवळच असणाऱ्या एका ओढ्याच्या प्रवाहात उभे राहुन सर्व गोविंदा… 5 थर करुन ही दहीहंडी फोडतात. याठिकाणी चारही बाजुला पाणी असल्यामुळे गोविंदाना कमी दुखापत होत असल्यामुळे या दहिहंडीचा वेगळपण याठिकाणी पहायला मिळतं. या पथकाच्या वतीने विशेष काळजी घेऊन रविवार पेठ गोविंदा पथक मंडळ वाई यांनी ही पाच थराची दहिहंडी फोडली. दहिहंडी पाहण्यासाठी मोठ्या संख्येने वाईकरांनी गर्दी केली होती.

संबंधित बातमी:

Abhijit Bichukale Warns On Marathi Hindi Controversy: ‘उदयनराजे सभ्य असतील, पण मी…’, मराठी-हिंदी भाषावादावर बोलताना अभिजीत बिचुकलेंचा खळबळजनक दावा

आणखी वाचा



Source link

गुकेशच्या कामगिरीकडे लक्ष; सिंकेफिल्ड चषक बुद्धिबळ स्पर्धा आजपासून

0
गुकेशच्या कामगिरीकडे लक्ष; सिंकेफिल्ड चषक बुद्धिबळ स्पर्धा आजपासून


सेंट लुइस : ‘जलद’ आणि ‘अतिजलद’ प्रकारातील निराशेनंतर जगज्जेता बुद्धिबळपटू दोम्माराजू गुकेशचे ‘पारंपरिक’ प्रकारात कामगिरी उंचावण्याचे लक्ष्य असून आज, सोमवारपासून सुरू होणाऱ्या सिंकेफिल्ड चषक स्पर्धेत तो सहभाग नोंदवेल. त्याचा भारतीय सहकारी ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदही विजयमंचावर येण्याच्या उद्देशानेच या स्पर्धेत खेळेल.

‘ग्रँड चेस टूर’च्या पाचव्या टप्प्यातील या स्पर्धेत मॅग्नस कार्लसन खेळणार नाही. ‘पारंपरिक’ बुद्धिबळ खेळण्यातील आपला रस कमी होत चालल्याचे कार्लसनने अनेकदा बोलून दाखवले आहे. त्याच्या अनुपस्थितीत गुकेशला जेतेपदाची उत्तम संधी आहे. नुकत्याच झालेल्या सेंट लुइस जलद आणि अतिजलद स्पर्धेत गुकेश सहाव्या स्थानी राहिला होता. ही स्पर्धाही ‘ग्रँड चेस टूर’चा भाग होती. ‘ग्रँड चेस टूर’च्या एकूण गुणतालिकेत गुकेश सध्या पाचव्या स्थानावर आहे. त्यामुळे सिंकेफिल्ड चषक स्पर्धेत अधिक गुणांची कमाई करून वर्षाअखेरीस होणाऱ्या अंतिम फेरीसाठी आपले आव्हान राखण्याचा गुकेशचा प्रयत्न असेल.

सिंकेफिल्ड स्पर्धेत गुकेश, प्रज्ञानंद यांच्यासमोर अमेरिकेचे फॅबियानो कारुआना आणि लेव्हॉन अरोनियन, तसेच फ्रान्सचा अलिरेझा फिरुझा यांचे प्रामुख्याने आव्हान असेल. गुकेश आणि प्रज्ञानंद या दोघांनीही पुढील महिन्यात उझबेकिस्तान येथे होणाऱ्या प्रतिष्ठेच्या ग्रँड स्वीस स्पर्धेतील आपला सहभाग निश्चित केला आहे. त्याआधी लय मिळविण्याचा या दोघांचा प्रयत्न असेल.

‘सिंकेफिल्ड चषक’ स्पर्धक : दोम्माराजू गुकेश, आर. प्रज्ञानंद (दोघे भारत); फॅबियानो कारुआना, वेस्ली सो, लेव्हॉन अरोनियन, सॅम सॅव्हियन (सर्व अमेरिका); मॅक्सिम व्हॅचिएर-लाग्रेव्ह, अलिरेझा फिरुझा (दोघे फ्रान्स); यान-क्रिस्टोफ डुडा (पोलंड); नोदिरबेक अब्दुसत्तोरोव (उझबेकिस्तान).



Source link

सावधान! दुधाची चहा बनवताना 100% ‘या’ 3 चुका होतात, ज्यामुळे अमृततुल्य बनतं विष

0
सावधान! दुधाची चहा बनवताना 100% ‘या’ 3 चुका होतात, ज्यामुळे अमृततुल्य बनतं विष


चहा हे भारतात एक लोकप्रिय पेय आहे. अनेकांच्या दिवसाची सुरुवातही चहाशिवाय होत नाही. पण चहा बनवताना 100 टक्के लोकं चुका करतात आणि अमृततुल्य नाही तर विषच पितात. पोषणतज्ज्ञ किरण कुकरेजा यांनीही इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये हे स्पष्ट केले आहे. या चुका नेमक्या कोणत्या

अनेकांना सकाळ असो वा संध्याकाळ, उन्हाळा असो वा पाऊस, लोक येथे चहा पिण्याचे निमित्त शोधतात. चहा पिण्यास नकार देणारा क्वचितच एखादा चहाप्रेमी असेल. जास्त प्रमाणात चहा आरोग्याला अनेक प्रकारे हानी पोहोचवतो. अशा परिस्थितीत, चहा सोडणे हा एकमेव उपाय आहे का? चहा सोडणे हा चहाप्रेमींसाठी शिक्षेपेक्षा कमी नाही. चहाप्रेमी कधीही तो नाकारत नाहीत आणि म्हणूनच अनेक वेळा चहामुळे होणाऱ्या समस्या अडचणीचे कारण बनतात. अशा परिस्थितीत, काही गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेऊ शकता.

हा व्हिडिओ देखील पहा

अलीकडेच, पोषणतज्ञ किरण कुकरेजा यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आणि सांगितले की, चहा बनवताना केलेल्या काही चुका तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकतात. 

चहा बनवण्याची चुकीची पद्धत

पोषणतज्ज्ञांनी सांगितले की, चहा बनवण्याची चुकीची पद्धत तुमच्या आरोग्याला सर्वात जास्त हानी पोहोचवते. बरेचदा बरेच लोक चहा बनवताना प्रथम भांड्यात दूध टाकतात, परंतु असे करणे अजिबात योग्य नाही. दुधात असलेले प्रथिने चहाच्या अँटी-ऑक्सिडंट्सना बांधतात, ज्यामुळे काही समस्या उद्भवू शकतात. म्हणून चहा बनवण्यासाठी, प्रथम भांड्यात पाणी घाला आणि नंतर चहा पावडर घाला आणि साखर घाला. ते चांगले उकळवा. यानंतर, सर्व गोष्टी टाकल्यानंतर, शेवटी दूध घाला. चहा बनवण्याचा हा योग्य आणि सुरक्षित मार्ग आहे.

चहा पुन्हा पुन्हा गरम करणे

चहा पुन्हा पुन्हा गरम करणे ही एक मोठी चूक आहे, जी तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकते. खरंतर, तयार केलेला चहा पुन्हा पुन्हा गरम केला तर त्यातील आम्लतेचे प्रमाण वाढू शकते. यामुळे पोटाशी संबंधित समस्या आणि आम्लता निर्माण होऊ शकते. म्हणून चहा पुन्हा गरम करण्याची सवय बदला.

प्लास्टिक चाळणीचा वापर

घरी चहा फिल्टर करण्यासाठी बरेच लोक प्लास्टिक चाळणीचा वापर करतात. प्लास्टिक चाळणी वापरल्याने तुमचे गंभीर नुकसान होऊ शकते. कारण जेव्हा गरम चहा प्लास्टिक चाळणीतून फिल्टर केला जातो तेव्हा चाळणीमध्ये असलेले प्लास्टिक संयुगे चहामध्ये जातात, जे शरीरात जमा होऊ शकतात आणि गंभीर आजार होऊ शकतात. म्हणून, निरोगी राहण्यासाठी स्टील चाळणीचा वापर करा.





Source link

टाटा मेमोरियल सेंटरच्या प्रोटॉन थेरपीद्वारे 541 कॅन्सर रुग्णांनी घेतले उपचार!

0
टाटा मेमोरियल सेंटरच्या प्रोटॉन थेरपीद्वारे 541 कॅन्सर रुग्णांनी घेतले उपचार!


Proton Therapy: टाटा मेमोरियल सेंटरच्या अ‍ॅक्टरेक्स (ACTREC) येथील नॅशनल हॅड्रॉन बीम थेरपीद्वारे आतापर्यंत 541 कॅन्सर रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. या केंद्राचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 मे 2023 रोजी केले होते. या अत्याधुनिक केंद्रात 360 अंश फिरणाऱ्या गॅन्ट्रीसह तीन उपचार खोल्या असून, येथे अद्ययावत पेन्सिल बीम स्कॅनिंग (PBS) तंत्रज्ञानाद्वारे इंटेन्सिटी मॉड्युलेटेड प्रोटॉन थेरपी (IMPT) दिली जाते.

15 ऑगस्ट 2023 पासून दोन वर्षांच्या सेवेत 541 रुग्णांनी येथे उपचार घेतले. यापैकी 65% रुग्ण सामान्य श्रेणीत (सवलतीच्या खर्चात), तर 146 रुग्ण (27%) पूर्णपणे मोफत किंवा रुग्ण कल्याण निधी आणि कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (CSR) उपक्रमांद्वारे उपचार केल्याची माहिती शैक्षणिक आणि TMC प्रोटॉन थेरपी केंद्राचे प्रभारी उपसंचालक डॉ. सिद्धार्थ लस्कर यांनी दिली.  यातील 86 रुग्ण (16%) बालवयीन होते. उपचारित रुग्णांमध्ये मेंदू आणि मज्जासंस्थेचे ट्यूमर (38%), हाडांचे ट्यूमर (23%), डोके आणि मानेचे ट्यूमर (19%), तसेच बालरोग, स्त्रीरोग, स्तन, प्रोस्टेट आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्यूमर यांचा समावेश होता. सर्व रुग्णांचे तज्ज्ञ गटांद्वारे कसून मूल्यांकन करून प्रोटॉन थेरपीचा जास्तीत जास्त फायदा आणि कमीत कमी दुष्परिणाम हे सुनिश्चित केले गेल्याचेही ते म्हणाले. 

केंद्रात लहान मुलांना भूल देऊन उपचार करण्याची सुविधा आणि उपचार घेणाऱ्या मुलांसाठी विशेष खेळाचे क्षेत्र आहे. रुग्णांसाठी “प्रेरक” नावाचा स्वयंसेवी समर्थन गट स्थापन करण्यात आला आहे, जो परस्पर समर्थन आणि माहिती आदान-प्रदानाला प्रोत्साहन देतो. बहुतेक रुग्णांना अ‍ॅक्टरेक्स कॅम्पसमध्ये नाममात्र शुल्कात निवास सुविधा पुरवली जाते.हे केंद्र देशभरातील रुग्णांना सेवा पुरवते, यात पश्चिम क्षेत्र (52%), पूर्व क्षेत्र (23%), उत्तर क्षेत्र (14%), दक्षिण क्षेत्र (6%) आणि मध्य क्षेत्र (4%) यांचा समावेश आहे. 1% रुग्ण आंतरराष्ट्रीय होते, अशी माहिती यावेळी देण्यात आली. 

TMC ने प्रौढ आणि बालरोगांमध्ये प्रोटॉन थेरपीच्या वापरासाठी उच्च दर्जाचे वैज्ञानिक पुरावे निर्माण करण्यासाठी संशोधन सुरू केले आहे. TMC आणि भाभा अणुसंशोधन केंद्र (BARC) यांच्यात तंत्रज्ञान आणि जीवशास्त्र संशोधनासाठी सहकार्य सुरू असल्याची माहिती  अ‍ॅक्टरेक्स संचालक डॉ. पंकज चतुर्वेदी यांनी दिली. 

TMC ने बेल्जियमच्या आयबीए (Ion Beam Applications) सोबत सहकार्याने हे यश मिळवले आहे, जे प्रोटॉन थेरपी उपकरणांचे जागतिक स्तरावरील अग्रगण्य निर्माते आहेत. सप्टेंबर 2025 मध्ये TMC आणि आयबीए यांच्याद्वारे प्रोटॉन थेरपीसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला जाईल. हे केंद्र TMC च्या सर्व रुग्णांना आर्थिक क्षमतेनुसार अत्याधुनिक कर्करोग उपचार देत असल्याची माहिती TMC संचालक डॉ. सुदीप गुप्ता यांनी दिली.

FAQ 

१. टाटा मेमोरियल सेंटरच्या अ‍ॅक्टरेक्स येथील प्रोटॉन थेरपी केंद्रात कोणत्या प्रकारच्या रुग्णांवर उपचार केले जातात आणि त्यांना कोणत्या सुविधा मिळतात?

उत्तर: टाटा मेमोरियल सेंटरच्या अ‍ॅक्टरेक्स येथील प्रोटॉन थेरपी केंद्रात 15 ऑगस्ट 2023 पासून दोन वर्षांत 541 कॅन्सर रुग्णांवर उपचार झाले. यात मेंदू आणि मज्जासंस्थेचे ट्यूमर (38%), हाडांचे ट्यूमर (23%), डोके आणि मानेचे ट्यूमर (19%), तसेच बालरोग, स्त्रीरोग, स्तन, प्रोस्टेट आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्यूमर यांचा समावेश आहे. 65% रुग्णांना सवलतीच्या खर्चात, तर 27% रुग्णांना (146) रुग्ण कल्याण निधी किंवा CSR उपक्रमांद्वारे मोफत उपचार मिळाले. 16% रुग्ण बालवयीन होते. केंद्रात लहान मुलांसाठी भूल देऊन उपचार आणि खेळाचे क्षेत्र आहे. तसेच, “प्रेरक” नावाचा स्वयंसेवी समर्थन गट रुग्णांना परस्पर समर्थन आणि माहिती आदान-प्रदानासाठी मदत करतो. बहुतेक रुग्णांना कॅम्पसमध्ये नाममात्र शुल्कात निवास सुविधा मिळते.

२. प्रोटॉन थेरपी केंद्राने देशभरातील रुग्णांना कशा प्रकारे सेवा पुरवली आहे आणि त्याची भौगोलिक व्याप्ती काय आहे?

उत्तर: TMC च्या प्रोटॉन थेरपी केंद्राने देशभरातील रुग्णांना सेवा पुरवली आहे. उपचार घेतलेल्या रुग्णांपैकी 52% पश्चिम क्षेत्र, 23% पूर्व क्षेत्र, 14% उत्तर क्षेत्र, 6% दक्षिण क्षेत्र आणि 4% मध्य क्षेत्रातील होते. 1% रुग्ण आंतरराष्ट्रीय होते. सर्व रुग्णांचे तज्ज्ञ गटांद्वारे मूल्यांकन करून प्रोटॉन थेरपीचा जास्तीत जास्त फायदा आणि कमीत कमी दुष्परिणाम सुनिश्चित केले जाते. हे केंद्र सर्व रुग्णांना आर्थिक क्षमतेनुसार अत्याधुनिक उपचार प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहे.

३. TMC च्या प्रोटॉन थेरपी केंद्रात कोणत्या संशोधन आणि प्रशिक्षण उपक्रमांचे आयोजन केले जाते?

उत्तर: TMC ने प्रौढ आणि बालरोगांमध्ये प्रोटॉन थेरपीच्या वापरासाठी उच्च दर्जाचे वैज्ञानिक पुरावे निर्माण करण्यासाठी संशोधन सुरू केले आहे. TMC आणि भाभा अणुसंशोधन केंद्र (BARC) यांच्यात तंत्रज्ञान आणि जीवशास्त्र संशोधनासाठी सहकार्य सुरू आहे. याशिवाय, बेल्जियमच्या आयबीए (Ion Beam Applications) सोबत सहकार्याने प्रोटॉन थेरपी उपकरणांचे यश मिळवले आहे. सप्टेंबर 2025 मध्ये TMC आणि आयबीए यांच्याद्वारे क्लिनिशियन्स, भौतिकशास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांसाठी प्रोटॉन थेरपी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला जाईल, ज्यामुळे अधिक कार्यक्षम आणि किफायतशीर उपाय विकसित करण्यावर भर दिला जाईल.





Source link

भारतात ग्रामीण भागात जन्मत: मृत्यूचे प्रमाण आजही चिंताजनक! – Marathi News | The Stillbirth Rate In Rural India Is Still Worrying Mumbai Print News Ssb 93

0
भारतात ग्रामीण भागात जन्मत: मृत्यूचे प्रमाण आजही चिंताजनक! – Marathi News | The Stillbirth Rate In Rural India Is Still Worrying Mumbai Print News Ssb 93



भारतात ग्रामीण भागात जन्मत: मृत्यूचे प्रमाण आजही चिंताजनक! – Marathi News | The Stillbirth Rate In Rural India Is Still Worrying Mumbai Print News Ssb 93 – Latest Mumbai News at Loksatta.com





Source link

मेंदू खाणाऱ्या विषाणूमुळे ‘या’ राज्यात 9 वर्षीय मुलीचा मृत्यू; अंघोळ करताना ‘ही’ चूक टाळण्याचा तज्ज्ञांचा इशारा

0
मेंदू खाणाऱ्या विषाणूमुळे ‘या’ राज्यात 9 वर्षीय मुलीचा मृत्यू; अंघोळ करताना ‘ही’ चूक टाळण्याचा तज्ज्ञांचा इशारा


Amoebic Encephalitis Death: केरळमधून एक हादरवून टाकणारी धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील कोझिकोड जिल्ह्यात केवळ 9 वर्षीय मुलीचा अमीबिक इंसेफेलायटिस या दुर्मिळ आणि जीवघेण्या आजारामुळे मृत्यू झाला आहे. अमिबा नाकातून शरीरात शिरला आणि थेट मेंदूवर आघात करत झपाट्याने संक्रमण पसरलं. परिणामी उपचारादरम्यानच चिमुरडीचा दुर्दैवी अंत झाल्याची माहिती समोर आली आहे.

हा आजार कशामुळे होतो?

तापाच्या साध्या लक्षणांनी सुरुवात झालेला हा आजार इतका भीषण ठरला की केवळ एका दिवसात तिची प्रकृती ढासळली. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, हा आजार दूषित गोड्या पाण्यात आढळणाऱ्या नेगलेरिया फाउलेरी अमिबामुळे होतो. अमिबा नाकावाटे शरीरात शिरून थेट मेंदूवर हल्ला करतो आणि मेंदूच्या पेशी नष्ट करत जातो, असं आरोग्य विभागाने सांगितलं.

डॉक्टरांचं म्हणणं काय?

डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “संक्रमण झपाट्याने पसरतं त्यामुळे वेळेत उपचार करणं अवघडं होतं असल्यानेच मृत्यूचं प्रमाण अधिक आहे.”

वर्षभरात चौथा मृत्यू

कोझिकोडमध्ये एका वर्षात या आजारामुळे चौथा मृत्यू झाल्याने भीतीचं वातावरण आहे. आरोग्य विभागाने तलाव, विहिरी आणि इतर जलस्रोतांची तपासणी सुरू केली आहे. तसेच, नागरिकांना दूषित पाण्यात अंघोळ टाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

खबरदारी घ्या

“दुर्मिळ असला तरी हा आजार जीवघेणा आहे. त्यामुळेच नागरिकांनी खबरदारी घेणं आणि स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणं हीच काळाची गरज आहे,” असं डॉक्टर अविनाश भोंडवे म्हणालेत.

FAQ

अमीबिक इंसेफेलायटिस म्हणजे काय?
अमीबिक इंसेफेलायटिस, ज्याला प्रायमरी अमीबिक मेनिन्जोएन्सेफलायटिस (PAM) असेही म्हणतात, हा एक अत्यंत दुर्मिळ आणि प्राणघातक मेंदूचा संसर्ग आहे. हा आजार नेगलेरिया फाउलेरी नावाच्या मुक्त-जिवंत अमीबामुळे होतो, जो दूषित गोड्या पाण्यात (उदा., तलाव, नद्या, विहिरी) आढळतो. हा अमीबा नाकावाटे शरीरात प्रवेश करून मेंदूपर्यंत पोहोचतो आणि मेंदूच्या पेशी नष्ट करतो.

या आजाराची लक्षणे कोणती आहेत?
अमीबिक इंसेफेलायटिसची लक्षणे दूषित पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर 1 ते 12 दिवसांत दिसू लागतात, यामध्ये खालील समाविष्ट आहे:  डोकेदुखी  
>ताप  
>मळमळ आणि उलटी  
>मान ताठरलेली  
>गंध आणि चव यातील बदल  
>गोंधळ, भ्रम, दौरे, संतुलन बिघडणे आणि कोमा
>हा आजार झपाट्याने पसरतो आणि लक्षणे सुरू झालyanंतर 5 ते 18 दिवसांत मृत्यू होऊ शकतो.

या मुलीच्या मृत्यूचे कारण काय होते?
9 वर्षीय मुलीला 13 ऑगस्ट 2025 रोजी ताप आल्याने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती झपाट्याने खालावल्याने 14 ऑगस्ट रोजी तिला कोझिकोड मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले, जिथे त्याच दिवशी तिचा मृत्यू झाला. मायक्रोबायोलॉजी प्रयोगशाळेतील चाचण्यांनंतर 15 ऑगस्ट रोजी मृत्यूचे कारण अमीबिक इंसेफेलायटिस असल्याचे निश्चित झाले.

हा आजार कसा होतो?
हा आजार नेगलेरिया फाउलेरी अमीबामुळे होतो, जो दूषित गोड्या पाण्यात (उदा., तलाव, नद्या, गरम झरे, अक्लोरीनेटेड पाणी) आढळतो. हा अमीबा नाकावाटे शरीरात प्रवेश करतो, विशेषत: पोहणे, डुबकी मारणे किंवा दूषित पाण्यात अंघोळ करताना. त्यानंतर तो मेंदूपर्यंत पोहोचतो आणि तीव्र जळजळ आणि मेंदूच्या पेशींचा नाश करतो. हा आजार माणसापासून माणसाला पसरत नाही.

कोझिकोडमध्ये या आजाराचे किती रुग्ण आढळले आहेत?
2025 मध्ये कोझिकोड जिल्ह्यात अमीबिक इंसेफेलायटिसचे हे चौथे प्रकरण आहे. यापूर्वी, मे 2024 मध्ये एका 5 वर्षीय मुलीचा, जून 2024 मध्ये एका 13 वर्षीय मुलीचा आणि जुलै 2024 मध्ये एका 14 वर्षीय मुलाचा या आजारामुळे मृत्यू झाला होता.

या आजाराचा मृत्यूदर किती आहे?
अमीबिक इंसेफेलायटिस हा अत्यंत दुर्मिळ परंतु प्राणघातक आजार आहे, ज्याचा मृत्यूदर 90% पेक्षा जास्त आहे, अगदी उपचार घेतल्यानंतरही. जगभरात फक्त काही रुग्णच यातून वाचले आहेत. केरळमध्ये 2024 मध्ये 19 रुग्णांपैकी 14 जण वाचले, जे लवकर निदान आणि उपचारामुळे शक्य झाले.





Source link

समाजपरोपकारी कार्याचा गौरव करत सरन्यायाधीश भूषण गवई यांची समाधीस्थळाला भेट

0
समाजपरोपकारी कार्याचा गौरव करत सरन्यायाधीश भूषण गवई यांची समाधीस्थळाला भेट

कोल्हापूर : सामाजिक न्याय, शिक्षण आणि समानतेचा दीपस्तंभ ठरलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याला भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अभिवादन केले. त्यांनी कोल्हापूर येथील शाहू महाराजांच्या समाधीस्थळाला भेट देऊन पुष्प अर्पण केले आणि त्यांच्या अद्वितीय योगदानाला नतमस्तक होत आदरांजली वाहिली.

यावेळी शाहू छत्रपती, मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचसाठी नियुक्त न्यायमूर्ती मकरंद कर्णिक, न्यायमूर्ती शिवकुमार दिगे, न्यायमूर्ती शर्मिला देशमुख, न्यायमूर्ती एस. जी. चपळगावकर, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे सीईओ कार्तिकेयन एस., जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता तसेच न्यायालयीन अधिकारी, प्रशासकीय अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

शाहू महाराजांनी शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली करून सामाजिक प्रबोधन घडवले. त्यांच्या ‘समान न्याय’ या तत्त्वाने न्यायव्यवस्थेला समावेशक व मानवीय रूप दिले. हे कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसह अनेक समाजसुधारकांना प्रेरणादायी ठरले आहे.

दरम्यान, आज दि. १७ ऑगस्ट रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे उद्घाटन सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांच्या स्वीय सहाय्यकांचे दोन ठिकाणी मतदान; कराडमध्ये भाजपकडून पुरावा देत आरोप

0


Satara News : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मतदार याद्यांमध्ये केलेल्या घोटाळ्याच्या आरोपांमुळे देशात मोठं वादळ निर्माण झालं आहे. राहुल गांधी यांच्या आरोपांनंतर देशात ठिकठिकाणी मतदार यादींमध्ये घोटाळा झाल्याचे आरोप आणि दावे केले जात आहे. अशातच कराड येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे स्वीय सहायक गजानन आवळकर आणि त्यांच्या परिवाराचे नाव मतदार यादीत दोन ठिकाणी असल्याचा आरोप भाजपचे (Satara News) आमदार अतुल भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. यासाठी त्यांनी विधानसभेची यादी देखील पुरावा म्हणून दिली आहे.

2024च्या विधानसभा निवडणुकीत दोन ठिकाणी मतदान, गुन्हा दाखल करण्याची मागणी

दरम्यान, 2024च्या विधानसभा निवडणुकीत आवळकर कुटुंबीयांनी कराड शहर आणि वाठार येथे दोन ठिकाणी हे मतदान केल्याचा आरोप करत भाजप प्रवक्ते मोहन जाधव यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. एकीकडे काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बोगस मतदानाचा विषय लावून धरलेला असताना राज्यातील काँग्रेसचे बडे नेते असलेल्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या स्वीय सहाय्यकाकडून हा प्रकार घडल्याचे समोर आल्याने सगळ्यांचाच भुवया उंचावल्या आहेत. यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांचा आवळकर यांना पाठिंबा असल्याचाही आरोप विरोधकांनी केला असून, विशेष म्हणजे पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसच्या बोगस मतदान पडताळणी समितीचे अध्यक्ष आहेत.

आणखी वाचा 

आणखी वाचा



Source link