
चाहते सतत सोशल मीडियाच्या माध्यमातून सुबोध आणि गायत्रीला या मालिकेच्या दुसऱ्या भागाबाबत विचारत असतात. नुकताच गायत्रीने आपल्या चाहत्यांशी गप्पा मारण्यासाठी इन्स्टाग्राम अकाऊंटवरील ‘Ask Me anything’ सेशन घेतले होते. या,यामध्ये तिला अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. सोबतच गायत्रीने नवीन काहीतरी घडणार असल्याची हिंटसुद्धा दिली आहे.








