
Rahul Gandhi in Hain Taiyaar Hai Rally : काँग्रेसच्या स्थापना दिवसानिमित्त नागपूर येथे आयोजित सभेत बोलताना खासदार राहुल गांधी यांनी भाजप व मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला. राहुल यांनी म्हटले की, देशात सध्या दोन विचारधारेमध्ये लढाई शुरू आहे. राजकारण व सत्तेच्या लढाईसोबतच दोन विचारधारांची लढाई सुरू आहे.








