
गेल्या काही दिवसांपासून यश आणि गौरी यांच्यामध्ये भांडणे सुरु असल्याचे दिसत आहे. त्यात गौरी अचनाक अमेरिकेला निघून गेली होती. ती अरुंधतीच्या लग्नासाठी अचानक मुंबईत येते. दोघांचं बोलणं होतं आणि यश तिला तुझा निर्णय झाल्याशिवाय तोंड दाखवू नको सांगतो. त्यानंतर अचानक गौरी यशला सोडून अमेरिकेला निघून जाते.






