
Farooq Abdullah statement on Indian Army: आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूकअब्दुल्लायांनी भारतीय सैन्याबद्दल वादग्रस्त व्यक्तव्य केलं आहे. त्यांनी दहशतवाद्यांपासून सुरक्षेसाठी तैनात सुरक्षा दलांनी आरोप केला आहे की, ते दहशतवाद्यांशी मिळाले आहेत. नॅशनल कॉन्फरसन्सच्या नेत्यांनी आरोप केला की, भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये संगनमत आहे.अब्दुल्ला यांनी सवाल उपस्थित केला की, एलओसीवर जवान तैनात असताना दहशतवादी घुसखोरी करण्यात यशस्वी कसे होतात.








