
निवड झाल्यानंतर उमेदवारांना ४० ते ५० हजार रुपयांपर्यंत प्रतिमहिना मानधन दिले जाईल. निवड झाल्यानंतर २ वर्षाचा करार करण्यात येईल. यादरम्यान उमेदवारांना अन्य संस्थेत काम करू शकणार नाही.

निवड झाल्यानंतर उमेदवारांना ४० ते ५० हजार रुपयांपर्यंत प्रतिमहिना मानधन दिले जाईल. निवड झाल्यानंतर २ वर्षाचा करार करण्यात येईल. यादरम्यान उमेदवारांना अन्य संस्थेत काम करू शकणार नाही.