
या दुर्घटनेनंतर गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी ट्विट करत मृतांच्या कुटूंबीयांचे सांत्वन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, तलावात बुडून मुलांचा मृत्यू झाल्याची बातमी खूप दुःखद आहे. ज्यांनी जीव गमावला त्या मुलांच्या आत्म्याला शांती मिळावी, अशी मीप्रार्थना करतो. विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देव देवो.








