
अयोध्या/उत्तर प्रदेश : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी म्हटले की भारताचा वारसा योग्य मार्ग दाखवतो आणि आजचा भारत परंपरेला आधुनिकतेची जोड देऊन प्रगती करीत आहे. विमानतळ, अयोध्या धाम जंक्शन रेल्वे स्टेशन आणि 15,700 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे अनावरण केल्यानंतर अयोध्येत एका जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, भारताला विकसित देश बनवण्याच्या मोहिमेला अयोध्येतून नवी गती मिळत आहे.
#WATCH | Ayodhya, Uttar Pradesh: PM Narendra Modi says, “Today after the Vande Bharat trains and Namo Bharat trains, the country has got a new series of trains… This has been named as Amrit Bharat trains… The power of all these three trains will help in the development of the… pic.twitter.com/JB6KQeujhI
— ANI (@ANI) December 30, 2023









