Sunday, August 16, 2026
HomeमनोरंजनRanbir-Alia: खरंच रणबीर आणि आलियाच्या नात्यात आलाय दुरावा? नीतू कपूरच्या ‘त्या’ पोस्टमुळे...

Ranbir-Alia: खरंच रणबीर आणि आलियाच्या नात्यात आलाय दुरावा? नीतू कपूरच्या ‘त्या’ पोस्टमुळे चर्चांना उधाण

Ranbir-Alia: खरंच रणबीर आणि आलियाच्या नात्यात आलाय दुरावा? नीतू कपूरच्या ‘त्या’ पोस्टमुळे चर्चांना उधाण

[ad_1]

गेल्या अनेक दिवसांपासून आलिया आणि रणबीर यांच्या नात्यात कुरबुरी सुरू असल्याची चर्चा आहे. तर, अभिनेत्री कंगना रनौतने देखील यावर खोचक वक्तव्य केलं होतं. कंगना रनौतने तिच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली होती, ज्यात लिहिले होते की, ‘असे होते जेव्हा तुम्ही एखाद्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी लग्न करता, या अभिनेत्याने चित्रपट माफियाच्या दबावाखाली लग्न केले. बदल्यात चित्रपट मिळावा म्हणून त्याने पापा की परीशी लग्न केले, आता त्याला या खोट्या लग्नापासून मुक्ती मिळवायची आहे. पण आता त्याला त्याची बायको आणि मुलीची काळजी घ्यावीच लागणार आहे. हा भारत आहे, इथे एकदा लग्न झाले की संपले.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments