
सध्या ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील रोमँटिक ट्रॅक पाहून चाहते आनंदी झाले आहेत. अरुंधतीला योग्य वागणून आणि प्रेम मिळत असल्याचे पाहून प्रेक्षक खूश झाले आहेत. मात्र देशमुख कुटुंबात मोठे वादळ आले आहेत. संजना आणि अनिरुद्ध यांच्यामध्ये सतत वाद होत आहेत. तर ईशाच्या लग्नामुळे घरातील वातावरण बदलले आहे. तिच्या लग्नाला अभी आणि यश सोडून सर्वांचा नकार असल्याचे दिसते.






