
[ad_1]
सदाभाऊ खोत नेमकं काय म्हणाले?
जतमधील प्रचार सभेत बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले की, अरे पवार साहेब,तुमच्या चिल्यापिल्याने कारखाने हाणले,बँका हाणल्या,सुतगिरण्या हाणल्या,पण पवारांना मानावं लागेल,एवढं घडलं तरी सुद्धा भाषणात म्हणतं,मला महाराष्ट्र बदलायचा आहे,मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे. कसला तुझा चेहरा?तुझ्या चेहऱ्यासारखा पाहिजे का महाराष्ट्र? अशी जहरी टीका सदाभाऊ खोत यांनी केली.
[ad_2]
Source link
