Wednesday, August 26, 2026
Homeदेश-विदेशधोक्याची घंटा..! देशातील तब्बल ४४० जिल्ह्यातील कूपनलिकांचे पाणी शरीरास घातक, महाराष्ट्रातील कोणत्या...

धोक्याची घंटा..! देशातील तब्बल ४४० जिल्ह्यातील कूपनलिकांचे पाणी शरीरास घातक, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांचा समावेश?

धोक्याची घंटा..! देशातील तब्बल ४४० जिल्ह्यातील कूपनलिकांचे पाणी शरीरास घातक, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांचा समावेश?

[ad_1]

भारताच्या ४४० जिल्ह्यातील भूजल (ग्राउंडवाटर) मध्ये ‘नायट्रेट’ चे अति प्रमाण आढळले आहे. केंद्रीय भूजल बोर्डाने (CGWB) एक रिपोर्ट जारी करत ही माहिती दिली आहे. बोर्डाने सांगितले की, गोळा केलेल्या नमुन्यांमध्ये २० टक्केहून अधिक ‘नायट्रेट’ का कन्सन्ट्रेशन आहे. ‘नायट्रेट’ कंटामिनेशन पर्यावरण आणि आरोग्यासाठी गंभीर चिंतेचा विषय आहे. विशेष करून ‘नायट्रोजन’ आधारित खतांचा वापर होणाऱ्या भागात स्थिती गंभीर बनते. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments