Wednesday, August 26, 2026
Homeदेश-विदेशदोन किंवा तीन मुले जन्माला घाला! अन्यथा मानवता धोक्यात येईल; मोहन भागवत...

दोन किंवा तीन मुले जन्माला घाला! अन्यथा मानवता धोक्यात येईल; मोहन भागवत यांचं मोठं विधान

दोन किंवा तीन मुले जन्माला घाला! अन्यथा मानवता धोक्यात येईल; मोहन भागवत यांचं मोठं विधान

[ad_1]

Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी लोकसंख्या धोरणाबाबत एक महत्त्वाचं विधान केलं आहे. लोकसंख्येचा सरासरी वाढीचा दर २.१ टक्क्यांच्या खाली येऊ नये, यासाठी खबरदारी घ्यायला हवी. त्यामुळे दोन-तीन मुलं असणं गरजेचं आहे. लोकसंख्या विज्ञान हेच सांगतं. जर जन्मदारांचे सरासरी प्रमाण २.१ असेल तर मानवजातीचं अस्तित्व धोक्यात येवू शकतं.  लोकसंख्या कमी होण्याचे प्रमाण असचं राहिल्यास अनेक भाषा, धर्म आणि संस्कृती नामशेष होतील असे, भागवत म्हणाले. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments