Saturday, August 22, 2026
Homeदेश-विदेशईव्हीएमच्या माध्यमातून निवडणुका घेणे जनतेशी धोका, संपूर्ण जग बॅलेट पेपरवर आलंय; ...

ईव्हीएमच्या माध्यमातून निवडणुका घेणे जनतेशी धोका, संपूर्ण जग बॅलेट पेपरवर आलंय; मल्लिकार्जुन खर्गेंचा भाजपवर निशाणा

ईव्हीएमच्या माध्यमातून निवडणुका घेणे जनतेशी धोका, संपूर्ण जग बॅलेट पेपरवर आलंय;  मल्लिकार्जुन  खर्गेंचा भाजपवर निशाणा

[ad_1]

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील पराभवाचे दु:ख काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मनात अजूनही आहे. अहमदाबादमध्ये काँग्रेसच्या अधिवेशनात बोलताना ते म्हणाले की, भाजपने महाराष्ट्राची निवडणूक फसवणुकीने जिंकली आहे. ते म्हणाले की, विरोधकांना पराभूत करण्यासाठी राज्यात घोटाळा करण्यात आला. इतकंच नाही तर त्यांनी ईव्हीएम निवडणुकीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. संपूर्ण जग ईव्हीएमकडून मतपत्रिकेकडे वळत आहे, पण आपण ईव्हीएमचा वापर करत आहोत. हा सगळा घोटाळा आहे. हे थांबवले पाहिजे आणि भारतातही मतपत्रिकेवर निवडणुका घेण्याची गरज आहे. मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, संपूर्ण जग आता मतपत्रिकेवर आहे आणि आम्ही ईव्हीएमद्वारे निवडणुका घेत आहोत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments