
महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष म्हणजे शिवसेना (उद्धव ठाकरे), राष्ट्रवादी (शरद पवार) व काँग्रेस अध्यक्षांच्या सहीने निमंत्रण द्या. किंवा रमेश चेन्नीथाला, राहुल गांधी, श्रीमती सोनिया गांधी अथवा मल्लिकार्जुन खर्गे यापैकी कोणीही वंचितला बैठकीसाठी आमंत्रित केल्यास आम्ही त्यामध्ये सहभागी होऊ, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे.





