
लग्नानंतर वधूला निरोप देऊन नवरदेव कुटुंबासह घरी परतत असताना दु:खद घटना घडली. ट्रेनमधून परतत असताना नवरदेव चालत्या गाडीतून गायब झाला. नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेण्यात आला. तो न सापडल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली. दरम्यान, नवरदेवाचा मृतदेह रेल्वे रुळाच्या कडेला पडलेला आढळला.