
राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू, पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करून बचाव पथकाचे कौतुक केले आहे. मोदी यांनी म्हटले की, उत्तरकाशी बोगद्यातून ४१ कामगारांची सुटका देशातील जनतेला भावुक करणारा क्षण आहे.

राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू, पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करून बचाव पथकाचे कौतुक केले आहे. मोदी यांनी म्हटले की, उत्तरकाशी बोगद्यातून ४१ कामगारांची सुटका देशातील जनतेला भावुक करणारा क्षण आहे.