
[ad_1]
महत्त्वाचे म्हणजे, भाडेवाढीचा प्रस्ताव सादर केला म्हणजे लगेचच भाड्यात वाढ होत नाही. यासाठी सगळ्या संघटनांसमोबत चर्चा केली जाते. सचिव स्तरावर बैठक घेतली जाते. भाडेवाढी करण्यामागील कारण जाणून त्यावर विचार केला जातो. त्यानंतर मुंबई महानगर प्रदेश वाहतूक प्राधिकरणाकडून, याबाबत निर्णय घेतला जातो.
[ad_2]
Source link
