Saturday, August 15, 2026
HomeमनोरंजनRang Majha Vegla : आधीच विलन कमी होते का?; आयेशाच्या एण्ट्रीवर चाहत्यांनी...

Rang Majha Vegla : आधीच विलन कमी होते का?; आयेशाच्या एण्ट्रीवर चाहत्यांनी व्यक्त केला संताप

Rang Majha Vegla : आधीच विलन कमी होते का?; आयेशाच्या एण्ट्रीवर चाहत्यांनी व्यक्त केला संताप

[ad_1]

मालिकेचा प्रोमो प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एका यूजरने ‘आधीच विलन कमी होते का?आयेशा, श्वेता, कार्तिक, कार्तिकी’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ‘वाटलच होते की असेच काहीतरी होणार’ अशी कमेंट केली आहे. सध्या सोशल मीडियावर मालिकेत होणाऱ्या आयेशाच्या एण्ट्रीवर सडकून टीका केली जात आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments