
[ad_1]
Rahul Gandhi on BJP : नागपुरातून कॉंग्रेसची महारॅली संबोधित करताना राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडत कॉंग्रेसची विचारधार सांगितली. कॉंग्रेसच्या विचारधारेने सामान्य माणसाला त्याचा स्वतंत्र मतदानाचा हक्क मिळवून दिला. तत्पूर्वी या देशात राजेशाही होती. परंतु, ही राजेशाही संपवून गरिबातल्या गरीब माणसाला त्याचा हक्क मिळवून देण्याचे काम संविधानाने केले. हे पवित्र संविधान देशात आणण्यासाठी त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी कॉंग्रेसने महत्त्वाची भूमिका बजावली.
कॉंग्रेसने देशाला संविधान दिले
[ad_2]
Source link


