
‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत हर्षवर्धनने सावनीला घरातून काढून टाकल्यावर ती आदित्यला घेऊन सागरच्या घरी राहात आहेत. सावनी घरी आल्यापासून कोळी कुटुंबात एक वेगळे वातावरण निर्माण झाले आहे. सावनीने सागरच्या घरी राहणे मुक्ताची आई माधवीला पटत नाही. तिला घरातून बाहेर कढा अशी मागणी माधवी करते. आता आजच्या भागात काय होणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहे.